
जयपूर (राजस्थान) – केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रहित करण्याची केलेली घोषणा, म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे; पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय साहस आणि धाडस दर्शवतो; मात्र भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा कृषी कायदे बनवण्यात येतील, असे विधान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले आहे.
Rajasthan Guv welcomes Centre’s move, says ‘farm laws can be re-enacted later if needed’ https://t.co/zVyLzaBOgb
— Republic (@republic) November 21, 2021
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड