सावधान ! २०४७ मध्ये ‘दार-उल-इस्लाम’ !

भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लाममय करणारी कारस्थाने घडत असतांना भारताने या विरोधात काही केले नाही, तर ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे राज्य नाही, ते) असलेले हिंदुस्थान ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेली भूमी) व्हायला वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, जागे व्हा अन्यथा ‘दुसरे लेबेनॉन’ पहायला सिद्ध रहा !

जेसोर (बांगलादेश) येथे ११ हिंदूंचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय !

पाकमध्ये अहमदी समाजातील तिघांना ईदच्या वेळी बकरा आणि गाय यांच्या हत्या केल्याने अटक

‘हिंदु धर्मामध्ये जाती-जमाती असून हिंदु समाज दुभंगलेला आहे’, असे म्हणणारे इस्लाममध्ये शिया-सुन्नी यांच्यात होणारा हिंसाचार किंवा मुसलमान समाजाकडून अहमदी लोकांवर केलेले अत्याचार यांविषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

शाहनवाझने शीख मुलीला फसवून केला बलात्कार, तसेच वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणला दबाव !

उत्तरप्रदेश पोलिसांनी अशा प्रकरणांत निष्क्रीय रहाणे लज्जास्पद ! अशा गंभीर घटनांविषयी असंवेदनशील रहाणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ का करू नये ?

केरळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात इस्लामी गटाकडून ‘तालिबानी’ पद्धतीनुसार बैठकीचे आयोजन

मुले आणि मुली यांच्यामध्ये टाकला पडदा
सामाजिक माध्यमांद्वारे टीका

माझे पूर्वज हिंदू होते; मात्र हिंदूंच्या छोट्या समुहाच्या अत्याचारांमुळे त्यांनी इस्लाम स्वीकारला ! – आसामचे खासदार बदरुद्दीन अजमल

दोन दिवसांपूर्वी अजमल यांनी बकरी ईदच्या दिवशी गोहत्या न करण्याचे आवाहन मुसलमानांना केले होते.

ऑॅस्लो (नार्वे) येथे कुराण जाळणार्‍या नेत्याच्या वाहनावर मुसलमान महिलांकडून आक्रमण

धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कायदा हातात घेणार्‍या मुसलमान महिला ! हिंदु कायद्याद्वारेही धर्माचा अवमान करणार्‍यांना विरोध करत नाहीत !

हिंदूंसाठी मातेसमान असणार्‍या गायींचा ईदच्या वेळी बळी देऊ नका !

हे ईदच्या वेळीच का सांगावे लागते ? देशात प्रतिदिन सर्वत्र मुसलमान कसायांकडून गोहत्या केल्या जात असतांना त्या रोखण्यासाठी असे आवाहन देशातील सर्वच मुसलमान नेते, धार्मिक नेते का करत नाहीत ?

कॅनडातील इमामावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

या इमामाच्या लैंगिक अत्याचाराला अन्य महिलाही बळी पडल्याची शक्यता असून त्या दिशेने चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

भारतातील मुसलमानांना तालिबानी मानसिकता मान्य नाही ! – अजमेर दर्ग्याचे प्रमुख जैनुल अबेदिन अली खान

असे आहे, तर मग तालिबानी मानसिकता असलेल्यांच्या विरोधात कधी फतवा का काढला जात नाही ?