इस्लामप्रमाणे आचरण न करणार्‍या हिंदु पत्नीची धर्मांधाकडून भर रस्त्यात गळा चिरून हत्या !

चेंबूर (मुंबई) येथील धक्कादायक प्रकार

डावीकडे आरोपी इक्बाल महमंद शेख

मुंबई – विवाहापूर्वी हिंदु धर्मीय असलेली पत्नी विवाहानंतर इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. (धर्मांधांचे क्रौर्य जाणा ! – संपादक) २६ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. पोलिसांनी इक्बाल याला कह्यात घेतले आहे.

हिंदु युवतीने ३ वर्षांपूर्वी आरोपी इक्बाल महमंद शेख याच्याशी प्रेमविवाह केला. इक्बाल याचे कुटुंबीय तिच्यावर इस्लामनुसार आचरण करण्यासाठी दबाव आणत होते; परंतु तिला ते जमत नव्हते. ती बुरखा परिधान करत नसल्यामुळे, तसेच इस्लामनुसार आचरण करत नसल्यामुळे दोघांची भांडणे होत होती. नियमितच्या भांडणामुळे ६ मासांपूर्वी ती इक्बालपासून वेगळी रहात होती. २६ सप्टेंबरला रात्री इक्बाल याने तिला चेंबूर येथील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावून भर रस्त्यात तिची हत्या केली. (धर्मांधांना धर्मापुढे नातीगोती किंवा भावना यांची काडीमात्र किंमत नसते, हे लक्षात घेऊन सर्वच हिंदु तरुणींनी सतर्क व्हावे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • हिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला भुलण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव वेळीच जाणा आणि महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणार्‍या हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करा !
  • महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारणे, म्हणजे एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे, हे लक्षात घ्या !
  • अशा घटनांच्या विरोधात तथाकथित अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले, लव्ह जिहादला नाकारणारे निधर्मीवाले किंवा मानवाधिकार संघटना अवाक्षरही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • आणखी किती घटना झाल्यावर सरकार ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करणार आहे ?