हिंदु राष्ट्राचे रूपांतर पुढे रामराज्यात करण्याचे आमचे ध्येय आहे !

आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’

हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने वाटचाल करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची  समाजाभिमुख पत्रकारिता !

वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो.

आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’ – आमदार इकबाल महमूद, समाजवादी पक्ष

महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरा यांच्याशी संबंधित असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक मतप्रवाह निर्माण करत आहेत.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते. गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत !

‘सेक्‍युलर’ (निधर्मी) शब्‍दाच्‍या आड शिक्षणाचे इस्‍लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्‍थापक, ‘तरुण हिंदू’

भारतात पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्‍याला मोडून काढण्‍यासाठी स्‍वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्‍या प्रोत्‍साहनाने देशातील शिक्षणव्‍यवस्‍थेच्‍या इस्‍लामीकरणाला आरंभ झाला.

सावरकर गौरव यात्रा !

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्‍यांचे अखंड हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे स्‍वप्‍नही साकार करावे, ही अपेक्षा !

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्‍ट्रात साजरा करू ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

एका ख्रिस्‍ती मिशनरीच्‍या आकडेवारीनुसार भारतात प्रतिवर्षी १८ लाख २५ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे रोखण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे.