कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणीचे अपहरण !
भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?
भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?
हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न !
‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्या …
तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या…
शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !
सहनशीलता आणि सहिष्णुता यांत मुळात अंतर आहे. सहिष्णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्या धर्मश्रद्धांचे पालन करत असतात, तोपर्यंत सहिष्णू वृत्ती योग्य असते….
आपल्या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारी हानी ध्यानात येते. मग त्यांना कोणत्या गोष्टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज समूळ नष्ट व्हावा’, हेच त्यांचे स्वप्न आहे.
मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्वस्तांकडून होत आहे. यास्तव सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्तांच्या हाती पुन्हा येण्यासाठी कंबर कसण्याची धर्मसेवा करायला हवी हे निश्चित !
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील देवजाळीमाता देवीच्या मंदिरातून १४ नोव्हेंबरला मध्यरात्री चोरांनी दानपेटी चोरून नेली. याविषयी ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
हिंदु मुलींना बाटवून हिंदु धर्मावर घाला घालण्याच्या षड्यंत्राला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. या भयावह प्रकारावर प्रकाश टाकणारा ‘ई-संस्कृती’च्या संकेतस्थळावरील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.