तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?

तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.

संपादकीय : घुसखोरांवर उपाय हवा !

घुसखोरीची समस्या मुळापासून हटवण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक !

हिंदूंना आपल्या मुळांकडे परत जाणे आवश्यक आहे ! – मेजर जनरल डॉ. जी.डी. बक्षी (निवृत्त)

‘अहं ब्रह्मास्मि’ ही केवळ एक संकल्पना नाही, तर ती अनुभवली पाहिजे. आपल्याला आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे.

संपादकीय : ‘जर्मन शेफर्ड’शी दोन हात !

सामाजिक माध्यमांवरील हिंदु खात्यांवर कारवाई आणि हिंदु विरोधकांना अभय, म्हणजे ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’चा प्रकार !

संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !

उत्तरप्रदेशमधील अलाहबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या सत्यवचनांचे पडसाद !

विश्‍व हिंदु परिषदेच्‍या कार्यक्रमात न्‍यायमूर्ती शेखर यादव यांनी भाष्‍य केल्‍यानंतर पुरोगाम्‍यांनी सगळा देश डोक्‍यावर घेतला ! कपिल सिब्‍बल यांनी महाभियोग प्रस्‍तावाची चेतावणी दिली. धर्मांधांसाठी आपला किती जिव्‍हाळा आहे, हे दाखवण्‍याचा त्‍यांचा प्रयत्न दिसून येतो.

संपादकीय : भारतात मुसलमान बहुसंख्‍य झाल्‍यास…!

हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी तुम्‍ही निवडून दिलेल्‍या सरकारवर संघटित होऊन दबाव निर्माण करा !

‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर !

हिंदूबहुल भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी ‘युनो’ने हस्‍तक्षेप करावा !

बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु जनजागरण समितीच्‍या वतीने १० डिसेंबर या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ‘लक्षवेधी आंदोलन’ करण्‍यात आले. या आंदोलनात विविध धर्मांचे ५ धर्मगुरु उपस्‍थित होते.

हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांचे आक्रमण !

हिंदूबहुल महाराष्ट्रातील हिंदू आणखी किती काळ अशी आक्रमणे झेलत रहाणार आहेत ? सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !