Vandalization Ram-Janaki Temple : रांची (झारखंड) येथील राम-जानकी मंदिरात अज्ञातांकडून चोरी करून मूर्तींची तोडफोड !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
‘कॅनडा म्हणजे हिंदूंसाठी असुरक्षित देश’, असे आता भारताने घोषित केले पाहिजे आणि भारततियांना तेथे जाण्यास बंदी घातली पाहिजे !
डॉ. सवीरा प्रकाश यांना विजयासाठी शुभेच्छा ! तसेच त्या विजयी झाल्यावर त्यांना पाकिस्तानी शासनकर्ते आणि मुसलमान हिंदूंसाठी कार्य करू देतील, अशी अपेक्षा !
भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?
हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न !
‘भारताला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून जेवढा धोका आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक धोका हिंदु धर्माचा यत्किंचितही अभ्यास नसणार्या अन् क्षुद्र स्वार्थासाठी हिंदु धर्मावर टीका करणार्या …
तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या…
शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे !
सहनशीलता आणि सहिष्णुता यांत मुळात अंतर आहे. सहिष्णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्या धर्मश्रद्धांचे पालन करत असतात, तोपर्यंत सहिष्णू वृत्ती योग्य असते….
आपल्या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारी हानी ध्यानात येते. मग त्यांना कोणत्या गोष्टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज समूळ नष्ट व्हावा’, हेच त्यांचे स्वप्न आहे.