झारखंडमधील वाढता जिहादी उपद्रव आणि त्यावरील उपाय
बिहार राज्याचा एक भूभाग १५ नोव्हेंबर २००० या दिवशी वेगळा करून झारखंड हे घटकराज्य अस्तित्वात आले. त्याला ५ मासांनी २३ वर्षे होतील. या कालखंडात बांगलादेशातील घुसखोरांची संख्या वेगाने वाढत आहे. ‘घुसखोर हे भारतात येण्याआधीच त्यांची ओळखपत्रे सिद्ध केली जात आहेत’, अशी बातमी ‘टीव्ही ९’च्या हिंदी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली.