झारखंडमधील वाढता जिहादी उपद्रव आणि त्‍यावरील उपाय

बिहार राज्‍याचा एक भूभाग १५ नोव्‍हेंबर २००० या दिवशी वेगळा करून झारखंड हे घटकराज्‍य अस्‍तित्‍वात आले. त्‍याला ५ मासांनी २३ वर्षे होतील. या कालखंडात बांगलादेशातील घुसखोरांची संख्‍या वेगाने वाढत आहे. ‘घुसखोर हे भारतात येण्‍याआधीच त्‍यांची ओळखपत्रे सिद्ध केली जात आहेत’, अशी बातमी ‘टीव्‍ही ९’च्‍या हिंदी वृत्तवाहिनीवरून देण्‍यात आली.

भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.

अमेरिकेत प्रथमच ‘हिंदु अमेरिकी शिखर संमेलना’चे आयोजन

अमेरिकेतील अनेक भारतीय वंशाचे खासदार सहभागी होणार

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जागृती करण्याचा, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार !

या प्रबोधनामुळे व्यापारी-उद्योजक यांनी ‘हलाल शिक्का’ असलेली उत्पादने विक्रीस न ठेवण्याचा निश्चय केला. ‘हलाल’ संदर्भात व्यापक जनजागृती करू, तसेच प्रत्येकानेच राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !

हिंदु मुलांमध्‍ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्‍यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !

तुमची वक्‍तव्‍ये सुधारा, अन्‍यथा लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील !

अलीकडेच शाह म्‍हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्‍ट विचारधारेचा प्रचार करण्‍यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

‘हिंदूंमध्‍ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’, असे विधान करणार्‍या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी कलाकार सौ. जरना गर्ग यांच्‍या हिंदुद्रोही विचारांचे खंडण !

हिंदूंमध्‍ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्‍याने त्‍या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्‍यासाठी भक्‍तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्‍ती करण्‍याची आवश्‍यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..

‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे.

हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे ! – गोविंद चोडणकर, गोवा

लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.