शत्रूच्या क्षमतेचा अंदाज नसतांना थेट राजधानीवर आक्रमण न करता बाजूने राज्य पोखरत नेण्याची आर्य चाणक्य यांना मिळालेली शिकवण !

आर्य चाणक्याने मगध राज्याला चारही बाजूंनी दुर्बळ करणे आरंभले आणि एके दिवशी चंद्रगुप्त मौर्याला मगधचा शासक बनवण्यात चाणक्य यशस्वी झाले.’

भारतातील प्रशासन देशाला बाह्य आणि अंतर्गत संरक्षण प्रदान करण्यात अपयशी !

हिंदु राष्ट्रात भारताच्या सर्व शत्रू राष्ट्रांच्या कुकृत्यांवर आणि देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर देणारे, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असलेले शासनकर्ते असतील, तसेच प्रजा सुखी आणि बाह्य अन् अंतर्गत आक्रमणांपासून सुरक्षित असेल

मतदान यंत्रावरील ‘नोटा’ (टीप) पर्यायाची लोकप्रियता लोकशाहीची दुर्दशा दर्शवते !

भारतियांनो, ‘नोटा’ बटण दाबून या राष्ट्राप्रती तुमचे कर्तव्य पार पाडले आहे’, असे समजू नका. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय व्हा आणि त्याची स्थापना करा, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे !’

प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले देहली येथील श्री. रवि गोयल !

श्री. रवि गोयल सर्वांशी मिळूनमिसळून वागतात, तसेच त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे सर्व साधक त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतात. रविदादा सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन त्याविषयीची सर्व व्यवस्था करतात.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात निवासासाठी असतांना श्री. रवि भूषण गोयल यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते.

विषय-वासनेत गुंतलेल्या राजकारण्यांकडून राष्ट्राची उन्नती होणे अशक्य !

जितेंद्रिय राजकारण्यांना सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे; कारण आजच्या घृणास्पद राजकारणात प्रवेश करण्यास चारित्र्यवान, नीतीवान व्यक्ती संकोच करतात.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली उत्तरप्रदेश येथील चि. आराध्या सहगल !

वर्ष २०१६ मध्ये देवाच्या कृपेने आम्हाला चि. आराध्या हे सात्त्विक कन्यारत्न प्राप्त झाले. तिच्या जन्मापूर्वी पू. तनुजा ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे केलेले गर्भसंस्कार आणि तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये इथे देत आहोत.

हिंदूंनो, चित्रपट आणि मालिका यांत देवी-देवता म्हणून अभिनय करणार्‍यांची पूजा करू नका !

‘हिंदूंनी दूरदर्शनवरील मालिका किंवा चित्रपट यांमध्ये देवी-देवतांचा अभिनय करणार्‍या अभिनेत्यांच्या चित्रांची देवाच्या रूपात पूजा करू नये. आज ते देवी-देवता म्हणून काम करतील, उद्या कुणी अधिक पैसे दिले, तर ते कोणा दुष्ट व्यक्तीचे पात्र ही साकारतील !

व्यस्त असूनही व्यष्टी आणि समष्टी साधनेत सातत्य असणारे अन् गुरूंचे आज्ञापालन करून प्रत्येक कृती आचरणात आणणारे आगरा, उत्तरप्रदेश येथील श्री. मनीष सहगल (वय ४१ वर्षे) !

माझे लिखाण, सनातनचे ज्ञान, हिंदु जनजागृति समिती आणि सनातन संस्थेचे संकेतस्थळ त्यांना वाचायला सांगितले होते. जे वाचेल ते आचरणात आणत.’ – पू. तनुजा ठाकूर

महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आगरा (उत्तरप्रदेश) येथील चि. आराध्या सहगल हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता समजल्यानंतरही स्थिर असणारी चि. आराध्या !