जनता धर्मनिष्ठ नसल्यास तिला कायद्याच्या साहाय्यानेच नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे लागते !

‘धर्माप्रमाणे योग्य आणि प्रशंसनीय कृती करणार्‍याला पारितोषिक देणे अन् अयोग्य कर्म करणार्‍याला दंड करणे.’ जे शासन या सिद्धांताचे कठोरपणे पालन करवून घेते, तेथील समाज शिस्तप्रिय रहातो.

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

दिवाळीत सात्त्विक वस्तूंचा वापर करून सजावट केल्यास देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो !

आज हिंदूंना ‘सात्त्विक, राजसिक आणि तामसिक’ या गोष्टींविषयी ठाऊक नसल्याने त्यांना प्रत्येक विदेशी वस्तूविषयी प्रेम वाटते अन् दैनंदिन जीवनात त्यांच्याकडून विदेशी वस्तूंचा सर्रास वापर केला जातो.

दिवाळी सात्त्विक पद्धतीने साजरी करण्याच्या पद्धती

धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत. आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’विषयी न्यायमूर्तींचे वक्तव्य आणि त्याचे समाजावरील परिणाम

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मुळे कशा प्रकारे वंशनाश होत आहे, हे विदेशात जाऊन पहा ! अशा संबंधांचे कोणतेही भविष्य नसते. त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलांचेही भविष्य अंधकारमय असते.

सणानिमित्त शुभेच्छा देतांना एकमेकांना शुभेच्छापत्र देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात !

सणांनिमित्त आपल्याकडून उत्स्फूर्तपणे काहीच न लिहिलेल्या एका कागदाच्या तुकड्यावर इतरांनी लिहिलेल्या भावनाशून्य संदेशातून कधी आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त होईल का ?

समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून घेतले जाणारे वरवरचे निर्णय टाळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता !

शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा यांचा अभाव असण्याचे कारण म्हणजे त्यांना धर्मशिक्षण दिलेले नाही.

धर्मशिक्षणाच्या अभावी होणार्‍या चुका टाळून नवरात्रीच्या कालावधीत योग्य ती साधना करा !

‘नवार्ण’ हा तेजतत्त्वाशी संबंधित मंत्राचा जप केल्याने स्त्रियांना जननेद्रियांच्या संबंधित त्रास होऊ शकत असल्याने त्यांनी हा मंत्रजप करणे टाळावे.

नवरात्रीसारखे उत्सव साजरे करण्यासाठी देवीला चांगली गुणवत्ता असलेले पूजासाहित्य अर्पण करा !

एकदा मी पूजेसाठी तिळाचे तेल घेण्यासाठी दुकानात गेले असता दुकानदाराने मला विचारले, ‘‘चांगल्या गुणवत्तेचे तेल पाहिजे का ?’’ मी त्यांना ‘‘याचा अर्थ काय ?’’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काही जणांना पूजेसाठी अल्प मूल्य असणारे साहित्य हवे असते. त्यामुळे आम्हाला सर्व प्रकारचे साहित्य ठेवावे लागते.’’

पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि केलेले सूक्ष्म परीक्षण !

सत्संगाला पू. तनुजा ठाकूर आणि त्यांचे शिष्य श्री. ब्रिज अरोडा हे उपस्थित होते. देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.