आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

उत्तरप्रदेश सरकार राज्यात १२० नव्या गोशाळा उभारणार

सरकारने केवळ नव्या गोशाळा उभारू नयेत, तर राज्यात आतापर्यंत अस्तित्वात असणार्‍या गोशाळांची स्थिती अधिक कशी चांगली होईल आणि तेथील गायी सुरक्षित कशा रहातील, याकडेही लक्ष दिले पाहिजे !

चुरू (राजस्थान) येथील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

गायींचा मृत्यू चार्‍यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

‘गोपालन’ हे सर्वांत पुण्यकार्य आहे. सिकेरी, मये येथील गोशाळेचे कार्य खूप चांगले आहे. या ठिकाणी सर्वजण नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. गोशाळेला शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी दिले.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील श्रीगुरु गोशाळेत बनवल्या जातात शेणापासून पणत्या !

केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

गोमातेच्या रक्षणासाठी शासनाचे सहकार्य असेल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात धवलक्रांती आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गोधन वाढवण्यावर भर दिला जात आहे.