
चुरू (राजस्थान) – येथील सरदारशहर तालुक्यातील बिल्युबास रामपुरा येथील श्रीराम गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
(सौजन्य : ABP NEWS HINDI)
येथील तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले की, या गायींचा मृत्यू चार्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court