
चुरू (राजस्थान) – येथील सरदारशहर तालुक्यातील बिल्युबास रामपुरा येथील श्रीराम गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
(सौजन्य : ABP NEWS HINDI)
येथील तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले की, या गायींचा मृत्यू चार्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन