
चुरू (राजस्थान) – येथील सरदारशहर तालुक्यातील बिल्युबास रामपुरा येथील श्रीराम गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
(सौजन्य : ABP NEWS HINDI)
येथील तहसीलदार कुतेंद्र कंवर यांनी सांगितले की, या गायींचा मृत्यू चार्यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !