केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील श्रीगुरु गोशाळेमध्ये गायीच्या शेणापासून पणत्या बनवल्या जातात. यामुळे स्थानिक प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास साहाय्य होत आहे. या माध्यमातून नैसर्गिक साधनांचा वापर करत नवनवीन वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. यांमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही.
‘आत्मनिर्भर भारत’ से प्रेरित होकर दीवाली के मौके पर श्री गुरु गौशाला द्वारा गाय के गोबर के दीये और मूर्ति बनाए जा रहे हैं. https://t.co/eYscu8rcQZ
— NDTV India (@ndtvindia) November 11, 2020
छत्तीसगडच्या कोंडागाव येथील रहिवासी अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० घंट्यांपर्यंत जळणारा मातीचा दिवा बनवला आहे. चक्रधारी यांनी सांगितले की, यावर्षी नवरात्रीत त्यांना कुणीतरी दूरभाष करून ‘तुम्ही जशी पणती बनवली आहे, तशीच पणती आम्हाला बनवून हवी’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी बनवलेली पणती पुष्कळ प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते प्रतिदिन ५० ते ६० पणत्या बनवत आहेत. या पणत्यांचे मूल्य २०० ते २५० रुपये इतके आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी