फुटबॉलचे धर्मकारण !

भारताचे शत्रू असलेल्या, तसेच भारताची वारंवार कुरापत काढणार्‍या देशाविरुद्ध आम्ही खेळणार नाही’, अशी बाणेदार भूमिका भारतीय खेळाडूंनी घेतल्यास जनतेच्या दृष्टीने ते खर्‍या अर्थाने विजेते ठरतील आणि मग त्यांना वेगळा चषक मिळवण्याची आवश्यकताच उरणार नाही !

हिजाबविरोधी खेळाडू !

इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

फ्रान्समधील नियतकालिकाने व्यंगचित्राद्वारे कतारला दाखवले जिहादी आतंकवादी !

कतारला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यावरून टीका

जागतिक ‘भारतीय’ फुटबॉलपटू !

क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या भारतीय क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे धाडसीपणाचे ठरू शकेल; परंतु सुनील छेत्री यांनी केलेली नेत्रदीपक कामगिरी हा खेळाच्या क्षेत्रातील वास्तविक पुरुषार्थ आहे, हे निश्चित ! भारताला क्रीडा क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी शासनकर्त्यांनी देशात ‘क्रीडा संस्कृती’ रुजवणे आवश्यक !

इंडोनेशियामध्ये फूटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

यात सामना पहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पोलिसांचाही समावेश आहे.

भारतीय क्रिकेट खेळाडूला ‘खलिस्तानवादी’ म्हटल्यावरून ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून नोटीस !

यात म्हटले आहे, ‘तुम्ही अर्शदीप सिंह याला खलिस्तानी संघटनांशी कसे काय जोडले ?’ माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका उच्च स्तरीय समितीकडून विकिपीडियाच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

मैदानी खेळ खेळायला हवेत !

मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !

दहीहंडीचा साहसी खेळात समावेश, शासन आयोजित करणार स्पर्धा !

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, तसेच वर्ष २०२३ पासून ‘प्रो गोविंदा स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.

प्रियांका गोस्वामी यांनी पदकाचे श्रेय दिले भगवान श्रीकृष्णाला !

किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?

कुठे टेनिसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारा इंग्लंड आणि कुठे पारंपरिक खेळांना फाटा देणारे भारतीय !

भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये  पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !