कुठे टेनिसला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारा इंग्लंड आणि कुठे पारंपरिक खेळांना फाटा देणारे भारतीय !

भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये  पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !

भारतीय फूटबॉल महासंघाने खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी घेतले ज्योतिष आस्थापनाचे साहाय्य !

प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !

कतारमध्ये जागतिक फूटबॉल चषक स्पर्धा पहाण्यासाठी येणार्‍यांवर मद्यबंदीसह अनेक बंधने !

इस्लामी देशांमध्ये पाश्‍चात्त्य विकृतीवर घालण्यात आलेली ही बंदी सर्वांनाच शिकण्यासारखी आहे !

अल्पवयिनांमधील हिंसकता !

‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !

भारताकडून पराजित झाल्यानंतर अफगाण खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना मारहाण

भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्‍या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !

मला कराची येथील कसोटीत सचिन तेंडुलकरला घायाळ करायचे होते !

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !

‘ऑनलाईन’ जुगार थांबवा !

‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

आय.पी.एल्. ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणी ७ जणांना अटक

जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्‍या अशा खर्चिक खेळांवर सरकार बंदी का घालत नाही ?

प्रगल्भ प्रज्ञानंद !

दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. अशा देशी खेळांना जर खर्‍या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !