राहुरीतील बनावट दूध प्रकरणातील मुख्य सूत्रधार समीर शेख !
बनावट दूध सिद्ध करणे, हा आरोग्याच्या दृष्टीने अतीसंवेदनशील विषय असल्याने सरकार याकडे गांभीर्याने पाहील का ?
बनावट दूध सिद्ध करणे, हा आरोग्याच्या दृष्टीने अतीसंवेदनशील विषय असल्याने सरकार याकडे गांभीर्याने पाहील का ?
प्रशासनाने उपवासाला भगर खातांना केवळ काळजी घेण्याचे आश्वासन करण्याऐवजी त्यामधील अडचणी सोडवणे अपेक्षित !
जेजुरीच्या दुर्घटनेतून धडा घेऊन राज्य सरकारने भेसळयुक्त भंडारा विकणार्यांवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा आणखीन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही !
एखादी व्यक्ती पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने अधिक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती निश्चितपणे आजाराला निमंत्रण देत नसेल का ?
दसरा, दिवाळी आदी सणांच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणार्या भेसळीवर आळा घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सुराज अभियान’ने अन्न आणि औषध प्रशासन अन् जिल्हाधिकारी यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात केली होती.
‘कात्रज दूध संघा’च्या नवीन स्वयंचलित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा प्रकल्प आणि मिनी मॉल, डेअरी पदार्थ रिबाईंडिंग (दूग्धजन्य पदार्थ बनवण्याची प्रक्रिया), ‘ईशान्वी हनी’ अन् ड्रोन इत्यादींचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
मडगाव परिसरातील खारेबांध, आके, रावणफोंड जंक्शन, मडगाव रेल्वेस्थानक आणि मडगाव बसस्थानक या ठिकाणी जाऊन ‘फास्ट फूड’ची विक्री करणारे आणि उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे यांची पहाणी केली.
प्रशासनाने कारवाई न केल्यास जोतिबा डोंगरावर आमरण उपोषण करणार !
शिधावाटप दुकानातील काळ्या बाजाराला भ्रष्ट प्रशासनही तेवढेच उत्तरदायी आहे ! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शिधावाटप दुकानांवर नियंत्रण ठेवणे, परवाने देणे, आणि वितरण प्रणाली पारदर्शक ठेवणे हे या विभागाचे कार्य आहे.
अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडून मार्च ते जून या ४ मासांत २ लाख माशांची फार्मेलिनविषयी चाचणी केली असता याचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.