‘आमची दिवाळी…हलालमुक्त दिवाळी !’

राष्ट्रप्रेमासाठी ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करूया ! वस्तूवर हलाल प्रमाणपत्राचे चिन्ह नाही ना ? हे पडताळून मगच वस्तू घ्या !

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भाऊबिजेच्या दिनी आपल्या बहिणीला वरील अशाश्वत भेटवस्तू देण्यापेक्षा चिरंतन ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथ भेट देता येतील. त्याचप्रमाणे तिला ‘सनातन प्रभात’ या नियतकालिकाची वाचिकाही बनवता येईल. सध्याच्या काळानुसार ही भेट देणे अधिक सयुक्तिक ठरेल.

संपादकीय : हिंदूंना वाली कोण ?

सरकारने शिक्षण सुधारण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण लागू केले असले, तरी अशा सुधारणा करण्याच्या पलीकडे गेलेल्या विद्यािपठांचे काय ?, हा प्रश्न उतरतोच ! याचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे त्यांना टाळे ठोकणे. यातच देशहित आहे.

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

दिवाळीतील पहाटे उठणे, अभ्यंग, उटणे, देवपूजा, जप आणि सर्व जिवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीपुरते नाहीतच मुळी. ते प्रतिदिन आचरणात आणून राजासारखे आयुष्य जगता येते.

IndianExpress Hurting Sentiments Of HINDUS : ‘करवा चौथ’चे विकृतीकरण केल्यावरून दैनिक ‘इंडियन एक्सप्रेस’कडे तक्रार !

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍यांविरुद्ध तत्परतेने कृती करणार्‍या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचे अभिनंदन ! असे धर्मप्रेमी हीच सनातन धर्माची खरी शक्ती आहे !

दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…

Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये !

हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून का देतात ?

कुबेराने रात्री धनवर्षाव केला. या सर्व सुवर्णमुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या. तो विजयादशमीचा दिवस होता.