
जम्मू – जोपर्यंत जम्मू-काश्मीरला न्याय मिळत नाही; तोपर्यंत काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले जाईल. ते थांबणार नाही. पूर्वी हे लोक म्हणायचे की, हा प्रकार कलम ३७० असल्याने होत आहे; मात्र आता कलम ३७० संपुष्टात येऊन ३ वर्षे झाली आहेत. तरीदेखील लक्ष्यित हिंसा का थांबत नाहीत ?, असा प्रश्न जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी विचारला. ते येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते.
#WATCH | This will never stop until justice is served. Earlier they said such killings happening due to Article370, but it’s abrogated now, so why such killings haven’t stopped? Who’s responsible?:National Conference’s Farooq Abdullah on targeted killings by terrorists in Kashmir pic.twitter.com/KJdnFZ9YWy
— ANI (@ANI) October 17, 2022
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील हिंदूंना वंशसंहार करणे, हेच जिहादी आतंकवादी आणि काश्मीरमधील जिहादी यांचे लक्ष्य आहे. त्यातूनच ते हिंदूंना गेली ३० वर्षे लक्ष्य करत आहेत. तरीही त्यावरील लक्ष हटवून वेगळेच सूत्र उपस्थित करण्याचा प्रयत्न अब्दुल्ला यांच्यासारखे काश्मिरी मुसलमान नेते करत आहेत, हेच यातून लक्षात येते ! |
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप