गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई !

नागपूर – जिल्ह्यातील आमगाव देवळी येथील शेतकरी राहुल गोमासे यांनी काही जणांनी मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून १२ मार्च या दिवशी शेतातील बांधावर गळफास लावून आत्महत्या केली होती. या संदर्भात पोलीस कारवाई करत नसल्याने पीडितेने गृहमंत्र्यांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी ४ महिन्यांनंतर ६ आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती. सचिन लकडे आणि सुरेंद्र शेंडे यांच्यासमवेत भूमीच्या आर्थिक व्यवहारात त्याला गुंतवून गावातील मानसिक त्रास देण्यात येत होता. गोमासे यांना अनेकदा पैशांचीही मागणी होत होती.
संपादकीय भूमिका
|
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !