मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली. राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले आहे. वेळेअभावी या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही. सततचा अवकाळी पाऊस, गारपीट, नापीक भूमी यांमुळे शेतकरी कर्जबाजारी आहेत असल्याचे सूत्र तारांकित प्रश्नात उपस्थित केले होत. यामध्ये तथ्य असल्याचे लेखी उत्तर मंत्र्यांनी दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्यांच्या आत्महत्या !
नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्यांच्या आत्महत्या !
नूतन लेख
- PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय
- उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- Loksabha Elections 2024 : गोव्यात ८८ आदर्श, ८० पर्यावरणपूरक आणि ४० ‘पिंक’ मतदान केंद्रे
- Boycott Loksabha Elections 2024 : ग्रामस्थांनी निवडणुकीच्या प्रचारावर बंदी घातल्यानंतर शिरवल (सिंधुदुर्ग) गावातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ !
- Mumbai HC Slams Goa Govt : सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी भूमीवर अतिक्रमण करणे सहजतेने शक्य ! – उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे