
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हतनूर येथील दिनकर बिडवे (वय ४८ वर्षे), फुलंब्री तालुक्यातील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५ वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील अरविंद मतसागर (वय ४३ वर्षे) असे आत्महत्या करणार्या शेतकर्यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद