छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हतनूर येथील दिनकर बिडवे (वय ४८ वर्षे), फुलंब्री तालुक्यातील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५ वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील अरविंद मतसागर (वय ४३ वर्षे) असे आत्महत्या करणार्या शेतकर्यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांच्या आत्महत्या !
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांच्या आत्महत्या !
नूतन लेख
- ‘अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज’ या परीक्षाकेंद्राला नागपूर विद्यापिठाने परीक्षेची कल्पनाच दिली नाही !
- १० मे या दिवशी कल्याण येथे पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांची दुरुस्ती
- नागपूर येथे विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला !
- पुणे येथे रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्यूब घाटात टाकणार्या आस्थापनाला १ लाख रुपयांचा दंड !
- नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्याला अटक
- १ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !