
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हतनूर येथील दिनकर बिडवे (वय ४८ वर्षे), फुलंब्री तालुक्यातील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५ वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील अरविंद मतसागर (वय ४३ वर्षे) असे आत्महत्या करणार्या शेतकर्यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !