
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हतनूर येथील दिनकर बिडवे (वय ४८ वर्षे), फुलंब्री तालुक्यातील कारभारी माणिकराव पाटोळे (वय ५५ वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील अरविंद मतसागर (वय ४३ वर्षे) असे आत्महत्या करणार्या शेतकर्यांची नावे आहेत. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा ! – मुख्यमंत्री
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !