
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पाचोड येथील अल्पभूधारक शेतकरी नारायण सरोदे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यांनी शेतात कपाशी आणि तूर पिकांची लागवड केली; मात्र पुरेशा पावसाअभावी पिके वाळून गेली. शेतीसाठी केलेला व्ययही भरून निघाला नाही. त्यामुळे हे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतूनच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
संपादकीय भूमिका :केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्यांपर्यंत पोचत नाहीत का ? कि आणलेल्या योजना पुरेशा नाहीत, हेही पहाणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
महाराष्ट्र शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजना घोषित !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कर्जमाफीची घोषणा ! – मुख्यमंत्री
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !