
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील पाचोड येथील अल्पभूधारक शेतकरी नारायण सरोदे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे ३ एकर शेती असून त्यांनी शेतात कपाशी आणि तूर पिकांची लागवड केली; मात्र पुरेशा पावसाअभावी पिके वाळून गेली. शेतीसाठी केलेला व्ययही भरून निघाला नाही. त्यामुळे हे घेतलेले कर्ज कसे फेडायचे ? या विवंचनेतूनच त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
संपादकीय भूमिका :केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्यांपर्यंत पोचत नाहीत का ? कि आणलेल्या योजना पुरेशा नाहीत, हेही पहाणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद