करमाड – शेतकर्याची शेती गहाण खत करून ४-५ महिने झाले; परंतु बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आणि पेरणीचे दिवस डोक्यावर आल्याने या तणावातून पिंपळखुंटा येथील शेतकरी विठ्ठल दाभाडे (वय ५२ वर्षे) यांनी शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळ पडल्याने शेतात पीक न आल्याने विठ्ठल दाभाडे यांनी उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका खासगी बँकेकडे शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली होती; मात्र बँकेच्या शाखाधिकार्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत आत्महत्येचे कारण लिहिले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्याची आत्महत्या !
पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्याची आत्महत्या !
नूतन लेख
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला