
करमाड – शेतकर्याची शेती गहाण खत करून ४-५ महिने झाले; परंतु बँक खात्यावर पैसे जमा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आणि पेरणीचे दिवस डोक्यावर आल्याने या तणावातून पिंपळखुंटा येथील शेतकरी विठ्ठल दाभाडे (वय ५२ वर्षे) यांनी शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळ पडल्याने शेतात पीक न आल्याने विठ्ठल दाभाडे यांनी उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका खासगी बँकेकडे शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली होती; मात्र बँकेच्या शाखाधिकार्यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत आत्महत्येचे कारण लिहिले आहे.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री