२ मे या दिवशी निवडणुकांच्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाची बंदी
कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या संक्रमणकाळात निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोना नियमांच्या उल्लंघनावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात् गोकुळच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा २८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
गोकुळसाठी २ मे या दिवशी मतदान होणार असून ४ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.
न्यायालयाच्या जे लक्षात आले ते सर्वपक्षीय नेत्यांच्या, केंद्र आणि राज्य सरकारांच्या का लक्षात आले नाही ? न्यायालयाने यास उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असेच जनतेला वाटते !
विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
निवडणूक ही भारतातील असो किंवा विदेशातील, मतदारांनी आपल्यालाच मते द्यावी, यासाठी प्रत्येक उमेदवार विविध प्रयत्न करतो. असे करतांना जगभरातील अनेक नेत्यांनी अशक्यप्राय आश्वासने दिली आहेत.
आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !
कोरोनाशी लढण्यासाठी सूक्ष्मस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे साधना केली पाहिजे. हिंदु धर्मांत असे अनेक यज्ञ, होमहवन आणि मंत्र आहेत, ज्यांमुळे सूक्ष्म विषाणूंचा नाश होतो. त्याचे आयोजन करण्यासह पालन केले पाहिजे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे.