कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !

कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !

राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ५७.८१ टक्के मतदान

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ पर्यंत ५७.८१ टक्के मतदान

भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल या दिवशी मतदान घेण्यात आले असून २ मे या दिवशी निकाल घोषित होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २ दिवसांत कठोर नियम करणार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २ दिवसांत कठोर नियम करणार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार नाही

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान !

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे  निधन झाल्यामुळे या जागेसाठी निवडणूक होत आहे.

ममता बॅनर्जी यांना २४ घंटे निवडणूक प्रचारबंदी

ममता बॅनर्जी यांना २४ घंटे निवडणूक प्रचारबंदी

८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.

मंदिरांचे सरकारीकरण आणि भाजपचे आश्‍वासन !

मंदिरांचे सरकारीकरण आणि भाजपचे आश्‍वासन !

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. या प्रचाराच्या वेळी कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरू मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तमिळनाडूत भाजपची सत्ता आल्यास सरकारने अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे परत करू’, असे आश्‍वासन दिले.

बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

बंगालमध्ये मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू

भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना देहली उच्च न्यायालयाची नोटीस

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना देहली उच्च न्यायालयाची नोटीस

विनामास्क निवडणुकीचा प्रसार : जनता आणि नेते यांना नियम वेगळा का ? – याचिकेद्वारे प्रश्‍न

असे सर्वानन् सर्वत्र हवेत !

असे सर्वानन् सर्वत्र हवेत !

जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते.