कोरोनाच्या संक्रमणासाठी राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी !
राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !
राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारासाठी सहस्रोंच्या संख्येने आलेल्या लोकांसमोर भाषण देत आहेत. राजकीय नेत्यांनी जनतेला साधना न शिकवल्यामुळे या आपत्काळावर मात करण्यात ती अपयशी ठरत आहे !
भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल या दिवशी मतदान घेण्यात आले असून २ मे या दिवशी निकाल घोषित होणार आहे.
नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार नाही
गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे या जागेसाठी निवडणूक होत आहे.
८ एप्रिल या दिवशी हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेच्या वेळी मुसलमानांच्या मतांचे विभाजन होऊ नये, अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच ही बंदी घातली गेली आहे.
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू आहे. या प्रचाराच्या वेळी कर्नाटक राज्यातील चिकमंगळुरू मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ‘तमिळनाडूत भाजपची सत्ता आल्यास सरकारने अधिग्रहित केलेली सर्व मंदिरे परत करू’, असे आश्वासन दिले.
भारतात काही ठिकाणी मतदानाच्या वेळी हिंसाचार होणे ही सर्वसामान्य घटना झाली आहे. बॉम्ब, बंदूक आदींचा सर्रास वापर या वेळी केला जातो. यातून भारतातील मतदान कसे होते, हे लक्षात येते !
विनामास्क निवडणुकीचा प्रसार : जनता आणि नेते यांना नियम वेगळा का ? – याचिकेद्वारे प्रश्न
जनतेला वस्तूनिष्ठपणे विचार करायला लावून त्यांना कृती करायला लावणारे राजकारणी विरळ आहेत. समाजाची आणि त्याही पुढे जाऊन राष्ट्राची स्थिती जाणून त्याच्या उत्कर्षासाठी कष्ट उपसण्याची सिद्धता बहुतांश लोकांची नसते.