कुराणऐवजी हनुमान चालीसाचे पठण केल्याने दोघा हिंदु विद्यार्थ्यांना अयोध्येतील मुसलमानांच्या महाविद्यालयाने काढले !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? धर्मांधांवर प्रशासनाचा वचक कसा नाही ?’, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !