धर्माच्याच आधारे मदरशांचे आधुनिकीकरण !
धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.
धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.
विनाअनुदानित शाळेचे शुल्क किती असावे ? हे राज्यशासन ठरवत नसल्याने विनाअनुदानित शाळांमधील शुल्काच्या संदर्भात अनेक तक्रारी राज्यशासनाकडे येत असतात. येणार्या काळात याविषयी स्थापन करण्यात आलेली समिती काम करेल.
२८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
फ्रान्सचे माजी पंतप्रधान एडोआर्ड फिलिफ यांचे विधान
राज्यात उष्णतेच्या लाटेची नोंद घेऊन शिक्षण खात्याने ९ आणि १० मार्च या दिवशी शाळा १२ वाजेपर्यंत सोडाव्यात, असा आदेश काढला आणि ९ मार्च या दिवशी बहुतांश शाळा १२ वाजता सोडण्यात आल्या.
गडचिरोली येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार !
जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. आता श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये शिकणार्या दर्शन सोळंकी याची आत्महत्या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्या आत्महत्येचे कारण असल्याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.
जर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच !