देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते ! – डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  

देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते ! – डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  

माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.

मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के !

मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के !

मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भ्रमणभाष नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परिषद की पाठशाला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्तुत्य उपक्रम !

शिक्षण विभाग शाळा चालू करण्यासाठी पालकांचे मत जाणून घेणार !

शिक्षण विभाग शाळा चालू करण्यासाठी पालकांचे मत जाणून घेणार !

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांचे शाळा चालू करण्याविषयीचे मत जाणून घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सर्वेक्षण हाती घेतले आहे.

राज्यातील कृषी तंत्र निकेतनच्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात !

राज्यातील कृषी तंत्र निकेतनच्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात !

‘कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ सहस्र ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश देण्यात यावा’, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने ९ जुलै या दिवशी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात आंदोलन केले.

‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ योजनेचे सदिच्छा दूत म्हणून रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची निवड !

‘इनोव्हेशन इन एज्युकेशन’ योजनेचे सदिच्छा दूत म्हणून रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची निवड !

‘महाराष्ट्र राज्य सरकारच्या कौशल्य विकास’ आणि ‘रोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ यांच्या वतीने ही नेमणूक करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांमधील जीवघेण्या त्रुटी !

स्पर्धा परीक्षांमधील जीवघेण्या त्रुटी !

कठीण परीक्षा कमी वयात उत्तीर्ण होणार्‍या युवकाने निराशेत जाऊन टोकाचे पाऊल उचलणे, हे स्पर्धा परीक्षा देणार्‍या अन्य युवक-युवतींचे मन हेलावणारे आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ४८२ शाळा अल्प पटसंख्येमुळे बंद होणार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ४८२ शाळा अल्प पटसंख्येमुळे बंद होणार

कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबवणार