देशाची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार देते ! – डॉ. धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.