बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या पुस्तकातील ‘ईदगाह’ नावाचा धडा अभ्यासक्रमातून वगळा ! – ब्राह्मण महासंघ, पुणे

बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सामाजिक माध्यमात उलटसुलट चर्चाही चालू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

प्रभारी कुलपती पदावर राजकीय व्यक्ती नियुक्त करून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप साधण्याचा डाव राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत अशा प्रकारचे विधेयक तात्काळ रहित करण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !

रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

असे संस्कृत विश्‍वविद्यालय प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये असले पाहिजे. यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार यांनी प्रयत्न करावेत, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याने त्यांना आपापल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे; मात्र लस घेतल्यानंतर ते घरी थांबू शकतात आणि घरूनच ‘ऑनलाईन’ वर्गांना उपस्थित राहू शकतात.

मुंबई आणि नवी मुंबईत १ ली ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद !

मुंबई आणि नवी मुंबईत १ ली ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद !

शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळांसाठी घेण्यात आला आहे.

‘ऑनलाईन’ शाळा : एक मोठी समस्या !

‘ऑनलाईन’ शाळा : एक मोठी समस्या !

पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.

आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ आस्थापनातूनही फुटल्याचे उघड !

आरोग्य भरतीचा पेपर ‘न्यासा’ आस्थापनातूनही फुटल्याचे उघड !

दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.

आयुष्यात आव्हाने असणारच आहेत, ती तुमची शिकार आहे ! – पंतप्रधान मोदी

आयुष्यात आव्हाने असणारच आहेत, ती तुमची शिकार आहे ! – पंतप्रधान मोदी

संवेदनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता ही तुम्ही कायम जपा ! ‘आयुष्यातील तंत्रज्ञानविरहित इतर सर्व गोष्टींविषयीही संवेदनशील रहा’, असा महत्त्वपूर्ण सल्लाही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !

‘टीईटी’ अपव्यवहार प्रकरणी अश्विन कुमारांच्या घरी पोलिसांची धाड !

पोलिसांनी २ स्वतंत्र गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तत्कालीन आयुक्त सुखदेव ढेरे, सुपे, ‘जी.ए. सॉफ्टवेअर’चे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विन कुमार, वर्ष २०२१ ची टीईटी परीक्षा घेणार्‍या आस्थापनाचे प्रमुख सौरभ त्रिपाठी यांना अटक केली आहे.

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

मध्यप्रदेशातील शाळेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘करीना-सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव काय ?’, असा प्रश्न विचारल्याने शाळेला नोटीस

यासाठी उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !