
मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वृद्धी होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील १ ली ते ९ वी आणि ११ वी या इयत्तेचे वर्ग ४ ते ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ १० वी आणि १२ वी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा आणि महाविद्यालय चालू रहाणार आहेत. शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणार्या शाळांसाठी घेण्यात आला आहे.
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
‘साधूग्राम’च्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी मान्य