राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा ही ‘ऑफलाईन’च होईल !

राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा ही ‘ऑफलाईन’च होईल !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होतील.

‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धत शाप कि वरदान ?

‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धत शाप कि वरदान ?

पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.

आम्हाला इच्छामरणाची अनुमती द्या !

आम्हाला इच्छामरणाची अनुमती द्या !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती नसल्याने १२ विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर कह्यात !

पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील ! – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील ! – प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

बालभारतीचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून पालटत्या काळासह नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘बालभारती’ही पालटत आहे. मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी ‘बालभारती’ प्रयत्नशील आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास विलंब लागण्याची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास विलंब लागण्याची शक्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल.

राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती

राज्यातील शाळा, महाविद्यालये २४ जानेवारीपासून चालू करण्यास अनुमती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे सर्व वर्ग चालू होणार आहेत.

अमेरिकेतील प्राध्यापकाने मुलांना ‘तालिबान आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले !

अमेरिकेतील प्राध्यापकाने मुलांना ‘तालिबान आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले !

अमेरिकेतील बुद्धीजिवी जर तालिबानीप्रेमी असतील, तर ते भारतद्वेष्टे नक्कीच असतील, हेही लक्षात घ्या ! अशांचा ‘वैचारिक समाचार’ घेण्यासाठी भारतियांनी सदैव सिद्ध रहाणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.