ग्रामीण भागात इयत्ता ५ वीपासून, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.

अनेक गोष्टींविषयी असणारी बुद्धीची अनभिज्ञता !

१९ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बुद्धी, तिचे अवलंबित्व आणि उत्पत्तीच्या मर्यादा !’, याविषयीची माहिती पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

४ ऑक्टोबरपासून शाळा चालू करण्यास मुख्यमंत्र्यांची अनुमती

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबरपासून चालू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुमती दिली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून शाळा चालू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अनुमती मागण्यात आली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून महिला कल्याण मंत्रालय बंद !

भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?

बुद्धी, तिची अवलंबता आणि उत्पत्तीच्या मर्यादा !

१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

सातारा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. वैशाली सुतार ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !

हा केवळ पुरस्कार नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद ! – सौ. वैशाली सुतार

मध्यप्रदेशात कला शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये रामचरितमानस, महाभारत, योग, ध्यान आदी शिकवले जाणार !

मध्यप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !

२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन