अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !
अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !
अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !
गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !
उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !
भारत मुसलमानबहुल झाल्यास ‘सेक्युलर’ राहील का ? याचा तथाकथित ‘सेक्युलर’वाद्यांनी विचार करावा !
श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !
मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करून पालकांना वेठीस धरणार्या शाळांसाठी कठोर कायदा अत्यावश्यक !
भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !
विश्वभर हिंदूंना अपमानास्पद वागणूक देण्याचे चालू असलेले षड्यंत्र वैचारिक स्तरावर हाणून पाडा !