संपादकीय : धर्मांतरितांचे ‘डि-लिस्टिंग’ हवे !

धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्‍या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !

ही क्रूरता येते कुठून ?

महंमद लारेब हाशमी याने प्रयागराज येथे हरिकेश विश्वकर्मा नावाच्या बसवाहकावर चाकूने आक्रमण केले. त्यामुळे विश्वकर्मा या बसवाहकाची अवस्था नाजूक आहे. हाशमी हा स्वत: ‘बी.टेक.’चा विद्यार्थी आहे. त्याने बसवाहकावर वार करून भडक विधाने करत स्वत:चा व्हिडिओ सिद्ध केला. पोलिसांच्या माहितीनुसार बसवाहक आणि हाशमी यांच्यामध्ये तिकिटाचे भाडे देण्यावरून वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने चॉपर शस्त्राद्वारे … Read more

सावधान मुंबई !

अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…

संस्‍कृतला पुनर्वैभव प्राप्‍त व्‍हावे !

सौंदर्याने नटलेल्‍या आणि चैतन्‍याने ओतप्रोत भरलेल्‍या संस्‍कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्‍नपणाच होय !

उत्तराखंडचा धडा !

गेल्या ११ दिवसांपासून उत्तराखंडमधील सिल्कायरा आणि दंडनेगाव मधील बोगद्यात अडकून पडलेले ४१ मजूर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. हे मजूर कधी बाहेर येतात, याकडे पंतप्रधानांपासून …

पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर ?

गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते.

भाव-भावनांतील दुजाभाव !

उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.

पोलीस दल कि वासनांधांचा अड्डा ?

पोलीस ज्‍या गुन्‍ह्यांसाठी गुन्‍हेगारांना पकडतात, तेच गुन्‍हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद !

‘डीपफेक’ची डोकेदुखी !

‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्‍यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्‍यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !