संपादकीय : धर्मांतरितांचे ‘डि-लिस्टिंग’ हवे !
धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !
धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !
महंमद लारेब हाशमी याने प्रयागराज येथे हरिकेश विश्वकर्मा नावाच्या बसवाहकावर चाकूने आक्रमण केले. त्यामुळे विश्वकर्मा या बसवाहकाची अवस्था नाजूक आहे. हाशमी हा स्वत: ‘बी.टेक.’चा विद्यार्थी आहे. त्याने बसवाहकावर वार करून भडक विधाने करत स्वत:चा व्हिडिओ सिद्ध केला. पोलिसांच्या माहितीनुसार बसवाहक आणि हाशमी यांच्यामध्ये तिकिटाचे भाडे देण्यावरून वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी त्याने चॉपर शस्त्राद्वारे … Read more
अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…
सौंदर्याने नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या संस्कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्नपणाच होय !
गेल्या ११ दिवसांपासून उत्तराखंडमधील सिल्कायरा आणि दंडनेगाव मधील बोगद्यात अडकून पडलेले ४१ मजूर बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. हे मजूर कधी बाहेर येतात, याकडे पंतप्रधानांपासून …
गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते.
भारतातील निवडणुकीची प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !
उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्खलन अशा अनेक आपत्ती येण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या येणार्या अडथळ्यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्य आहे का ?’, याचेही चिंतन करण्याची वेळ आली आहे.
पोलीस ज्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना पकडतात, तेच गुन्हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्ट्राला अत्यंत लज्जास्पद !
‘डीपफेक’चे हे भयावह संकट रोखण्यासाठी समाज संयमी आणि नीतीमान असणे आवश्यक आहे अन् हे गुण साधनेने किंवा उपासनेनेच येऊ शकतात. तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समाजाने धर्माचरण करून नीतीवान आणि संयमी होणे अपेक्षित !