भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.

मणीपूरमध्ये २ दिवसांत म्यानमारच्या ७१८ नागरिकांचा विनाअनुमती भारतात प्रवेश !

या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !  

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून  २६ जुलैपर्यंत स्थगिती !

सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.

जगातील ५० कोटी बौद्धांना आकर्षित करण्यासाठी जागतिक बौद्ध स्थळांच्या धर्तीवर देशात उभारण्यात येणार ‘बुद्धिस्ट सर्किट्स’ !

गौतम बौद्ध यांचे कार्य प्रामुख्याने भारतात झालेले असतांनाही  जगभरातील ५० कोटी बौद्ध धर्मियांपैकी केवळ ०.००५ टक्के बौद्धच भारतात त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे बौद्धांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन मंत्रालय त्याच्या धोरणात मोठा पालट करणार आहे.

हजारीबाग (झारखंड) येथील शादाबच्या प्रेमात पडलेली ‘बार्बरा’ पोलंडहून आली भारतात !

प्रेमाच्या नावाखाली प्रेमाच्या नावाखाली अशा विदेशी महिलांचे अन्य कुठले मनसुबे नाहीत ना ?, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक आहे !अशा विदेशी महिलांचे अन्य कुठले मनसुबे नाहीत ना ?, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक आहे !

देहली येथील २ मोठ्या मशिदी पाडण्याचा रेल्वे प्रशासनाचा आदेश !

रेल्वेच्या भूमीवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

भारतीय रेल्वेकडून हलाल प्रमाणपत्र असलेला चहा दिल्याचा संतापजनक व्हिडिओ प्रसारित !

धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना सशर्त जामीन संमत

नवी देहली येथील राऊज एवेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अन् महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांना सशर्त जामीन संमत केला.

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.

देशातील १५ राज्यांमध्ये पूरसदृश स्थिती !

देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे.