साधकांनो, आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्ण संधीकाळ असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शरण जाऊन शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या ! – प.पू. दास महाराज

पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचा माघ कृष्ण सप्तमी (१३.२.२०२३) या दिवशी ८१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपत्काळाविषयी त्यांनी दिलेला संदेश आणि साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

साधकांकडे सूक्ष्मातून पूर्ण लक्ष ठेवून त्यांची काळजी घेणारे प.पू. दास महाराज !

पर्वरी, गोवा येथील सौ. समृद्धी संतोष गरुड यांना प.पू. दास महाराज यांच्याविषयी आलेली अनुभूती त्यांनी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. प.पू. दास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ही अनुभूती येथे देत आहे.

प.पू. दास महाराज यांच्‍या भेटीनंतर आणि त्‍यांच्‍या सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी सोहळ्‍याच्‍या वेळी एका साधिकेला आलेल्‍या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे

बेळगाव येथील सौ. शुभांगी कंग्राळकर यांना आलेल्‍या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे देत आहोत.

प.पू. दास महाराज यांना मिळालेले ‘मारुतीचे चित्र’ आणि ‘प.प. श्रीधरस्वामी यांचे छायाचित्र’ यांच्याकडे पाहून ‘काय जाणवते ?’, हा  प्रयोग करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘वर्ष १९६३ मध्ये प.पू. दास महाराज साधनेसाठी हिमालयातील मानससरोवर येथे गेले असताना तिथे त्यांना मारुतिभक्त असलेले एक संत भेटले. त्या संतांना मारुतिरायाचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांनी मारुतिरायाचे रूप हाताने रेखाटून ते चित्र प.पू. दास महाराजांना भेट स्वरूपात दिले.

पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू. दास महाराज यांना जाणवलेले सूत्र

‘१.११.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘प.प. श्रीधरस्वामी यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला, त्याप्रमाणे पू. होनपकाका यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला. त्यासाठी पुष्कळ साधना असावी लागते.’’

प.पू. दास महाराजांना भेटण्याची इच्छा असतांना दासनवमीच्या दिवशी त्यांना भेटण्याची संधी मिळणे

२३.२.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराजांचा वाढदिवस होता. त्यापूर्वी मला ‘प.पू. दास महाराज यांना भेटावे’, असे वाटत होते; परंतु काही कारणास्तव मला त्यांच्याकडे जाता येत नव्हते. तेव्हा मी हनुमंतरायांना प्रार्थना केली…

मंदिरांचे आणि धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व जाणल्याने मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत घालण्याचा विचार रहित करणारे पानवळ, बांदा येथील श्री. दत्तप्रसाद पावसकर !

श्री. पावसकर यांना श्रीरामाच्या कृपेने ‘गौतमारण्य’ आश्रमातील श्रीराम पंचायतन मंदिरातील चैतन्याची अनुभूती येऊन मंदिरांचे महत्त्वही लक्षात आले. त्यांना धर्मशिक्षण घेण्याचेही महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी स्वतःच्या मुलाला ‘कॉन्व्हेंट’ शाळेत न घालण्याचा निर्णय लगेच घेतला.’

सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

रावण श्रीरामाला तुच्छ वनवासी समजत असे. शेवटी ‘रावणाचे काय झाले ?’, हे तुम्ही जाणता. विजयादशमीनिमित्त श्रीरामाचे हे शौर्य आठवून त्यांना शरण जा. त्यातच तुमचे कल्याण आहे.

रानात ध्यानावस्थेत असतांना रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसल्याची ४ दिवस जाणीव न होणारे आणि आध्यात्मिक बळावर उपासना पूर्ण करणारे प.पू. भगवानदास महाराज !

अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’

प.पू. दास महाराज यांनी प.प. श्रीधरस्वामी यांचे अनुभवलेले संन्यस्त जीवन आणि त्यांचा कृपाप्रसाद !

‘प.पू. दास महाराज यांनी ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्या शिष्यांचा त्यांच्याप्रती सेवाभाव कसा होता ?’, यासंदर्भात प.पू. दास महाराज यांची सेवा करणार्‍या साधकांना त्यांनी अनुभवकथन केले.