५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील चि. गायत्री सचिन नाईक (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. गायत्री सचिन नाईक ही या पिढीतील एक आहे !

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असणे !

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रेमळ, समंजस आणि चुकांविषयी गांभीर्य असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची सातारा येथील कु. भार्गवी सूर्यकांत देशमुख (वय ९ वर्षे) !

आधी भार्गवी पुष्कळ कर्कश आवाजात ओरडत असे. तिने मला यासाठी ‘स्वयंसूचना कशी घेऊ ?’, असे विचारले. तेव्हा मी तिला स्वयंसूचना बनवून दिली. तिने काही दिवस स्वयंसूचना घेतल्यावर तिचे मोठ्याने ओरडणे बंद झाले.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे (वय १० वर्षे) !

अमरावती येथील कु. हर्षदा नरेंद्र खडसे हिची आई आणि सेवाकेंद्रातील साधिका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची डोंबिवली (ठाणे) येथील चि. हिंदवी प्रसाद वडके (वय ५ वर्षे) !

मी जोरात दार लावल्यास किंवा एखादी वस्तू अयोग्य पद्धतीने ठेवल्यास ती मला त्याविषयी जाणीव करून देते आणि ‘योग्य कृती कशी करायची ?’, याविषयी समजावून सांगते.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच कुमार आणि किशोर वयीन साधक यांच्यामध्ये होणारे पालट अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रतिवर्षी लिखित स्वरूपात ‘जिल्हा समन्वयकां’कडे पाठवा !

दैवी बालकांच्या पालकांनी प्रतिवर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या १ मास अगोदर ‘आपल्या मुलामध्ये वर्षभरात कोणते पालट झाले ? याविषयीचे लिखाण जिल्ह्यातील ‘जिल्हा समन्वयका’कडे लिहून पाठवावे.

देवाची ओढ असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. पद्मनाभ कार्तिक साळुंके हा या पिढीतील एक आहे !

देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे (वय २ वर्षे) !

‘आपण नामजपाला बसूया’, असे म्हटले की, तो बसायला आसन घालतो आणि २ मिनिटे का होईना, हातांच्या बोटांच्या मुद्रा करून त्याच्या भाषेत काहीतरी बोलतो.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज (सांगली) येथील कु. अवधूत जगताप (वय १० वर्षे) !

‘संतांची दृष्टी ज्या जिवावर पडते, त्या जिवाचा उद्धार होतो. त्याचे सर्व मंगल होते. त्यांची वाणी ज्याच्या कानी पडते, त्या जिवाची आध्यात्मिक प्रगती होत असते.’

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे मिरज येथील बंधू कु. राम आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) आणि उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. कृष्ण आचार्य (वय १५ वर्षे) !

‘प्रत्येक कृती करतांना चिंतनाची दिशा योग्य ठेवून गुरुसेवा परिपूर्ण आणि लक्षपूर्वक कशी करायची ?’, हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले.