बाणावली येथे गोवंशियाची अनधिकृतपणे हत्या केल्याचे उघड : एक बैल आणि दोन वासरे यांना दिले जीवदान
जे धर्मप्रेमी संघटनांना दिसते, ते पोलिसांना का कळत नाही ?
जे धर्मप्रेमी संघटनांना दिसते, ते पोलिसांना का कळत नाही ?
शेजारी कोणत्या मानसिकतेचे लोक रहातात आणि भविष्यात ते जिवालाही धोका निर्माण करू शकतात, याचा विचार करून हिंदूंनी स्वरक्षणासाठी नेहमीच सिद्ध रहायला हवे, हेच ही घटना दर्शवते !
गोहत्या करणार्यांना कायद्याचा धाक नाही
इक्बाल आदम शेख यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. गुरुवार परजावर जनावरांचा मोठ्याने आरडा-ओरडा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर अशी शरीयत न्यायव्यवस्था मानणारे धर्मांध ! ९८ टक्के अल्पसंख्यांकांची लोकवस्ती असणारे लक्षद्वीप बेट उद्या भारतापासून वेगळे झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
धर्मांधांची लहान मुलेही कशा प्रकारे गोहत्या करण्यासाठी धर्मांधांना साहाय्य करतात, हे लक्षात येते. अशी मुले मोठी झाल्यावर किती प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया करतील, याचा विचारही न केलेला बरा !
बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?
मुंंबई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथे गोमांसाची वाहतूक करणार्या एका टेम्पोवर कारवाई करत पोलिसांनी मंजूर गफूर मुल्ला (वय ३३ वर्षे) आणि सैफन गफूर शेख (वय २२ वर्षे) या २ धर्मांधांना अटक केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वाघनखे मिळवण्यासाठी एका वाघिणीला मारण्यात आले. कुणाच्याही अंगावर शहारे येतील, असे माणुसकीला काळीमा फासणारे हे वृत्त आहे. मानवातील पशुत्वाचे दर्शन घडवणारे हे कृत्य शिकारी तस्करांनी केले.