दौंड (पुणे) येथे केलेल्या कारवाईत ४ गोवंशियांना वाचवण्यात यश !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या, वाहतूक केली जात आहे. गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?
निर्दयीपणे कोंबलेल्या २२ गोवंशियांची सुटका !
मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्यात येणार्या आणि निर्दयीपणे कोंबलेल्या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे.
महाराष्ट्रात गायींच्या संख्येत मोठी घट !
गोवंश रक्षणाची योग्य उपाययोजना काढण्याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्य आहे ?
काशेवाडी (पुणे) येथे २ देशी गोवंश वाचवण्यात गोरक्षकांना यश !
गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही प्रभावीपणे करण्याची आवश्यक स्पष्ट करणारी घटना !
अंबेजोगाई येथे होणार देशी गोवंशियांचे संवर्धन !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत ६ गोवंशियांची सुटका !
राज्यात गोवंश हत्याबंदी असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे !
वाडा (पालघर) येथे गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण !
गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !
कर्जत (अहिल्यानगर) येथे केलेल्या कारवाईत ४ गोवंशियांची सुटका !
बहुतांश वेळा गोरक्षकांनाच अवैध गोवंशियांची माहिती कशी मिळते ? याचा अभ्यास पोलीस करतील का ?
विमाननगर (पुणे) येथे ३ गायींची कत्तलीपासून सुटका !
वाहनचालकास गायींविषयी विचारणा केली असता या गायी ‘कँप’ येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.