भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !
पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे.
पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देऊन काम करून घेणारी जनताही याला उत्तरदायी आहे.
महाविद्यालयात अध्ययन आणि अध्यापन करत असतांना आलेले अनुभव !
काही दिवसांपूर्वी देहलीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांची मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) चौकशी केली.
विद्यार्थ्यांना दिशा देणारे प्राध्यापकच जर अनीतीने वागणारे असतील, तर देश उज्ज्वल भविष्याकडे कधीतरी मार्गस्थ होईल का ?
लक्षावधी लोकांच्या जीविताशी खेळणार्या मोठ्या औषधी आस्थापनांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी नि:स्वार्थी जागतिक संघटन आवश्यक !
भारताला अधोगतीला घेऊन जाण्याचे मूळ हे शिक्षणव्यवस्थेत असल्याने त्यामध्ये आमूलाग्र पालट होणे अत्यावश्यक !
पोलिसांनी स्वत:च्या वर्दीची ताकद ओळखून कर्तव्यनिष्ठ व्हायला हवे. राजकारण्यांचा मिंधेपणा करण्याऐवजी तत्त्वनिष्ठ व्हायला हवे. राजकर्त्यांनी पोलिसांचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याऐवजी समाजहितासाठी करायला हवा. यातूनच पोलिसांची गमावलेली विश्वासार्हता सुधारता येईल !
एका भ्रष्ट अधिकार्याकडे एवढी रक्कम मिळते, तर प्रशासनातील अन्य भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्यांकडे किती रक्कम असेल, याचा विचारही न केलेला बरा !
ज्या आस्थापनाला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, त्या आस्थापनाने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट आणि खोटे आहे.
देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असल्याचा साटम यांचा आरोप