लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केली, तरच अशा घटनांना आळा बसेल, अन्यथा सर्वसामान्यांना जगणे कठीणच होईल, असे म्हटल्यास चूक ते काय ?

पुणे – दळणवळण बंदीमुळे केवळ अत्यावश्यक सेवा चालू असल्याचा अपलाभ घेऊन काही सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून लाच मागण्याचे प्रकार होत आहेत. पुणे जिल्ह्यात गेल्या ५ मासांमध्ये २१ सापळा रचून कारवाया झाल्या. त्यापैकी ८ कारवाया केवळ पुणे शहरात झाल्या आहेत. यामध्ये आरोग्य विभागातील एक लेखपाल आणि २ अधिवक्त्यांचाही समावेश आहे. पोलीस विभागात ६, तर महसूल विभागात ३ कारवाया झाल्या. या सर्व कारवायांत ३० लाचखोरांना पकडण्यात आले. कोरोनाच्या पश्चात ‘फॉर्म’च्या छपाईचे देयक काढण्यासाठी जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील लेखापालाला २० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !