गड-दुर्ग रक्षणाच्‍या कार्यात कसे सहभागी व्‍हाल ?

दुर्ग पर्यटन करणार्‍यांनो…! पर्यटकांनो, गडावर आपला दैदिप्‍यमान इतिहास अनुभवण्‍यासाठी जा. तेथे जाऊन केवळ छायाचित्रे किंवा ‘सेल्‍फी’ (स्‍वतःच स्‍वतःचे काढलेले छायाचित्र) काढण्‍यात वेळ न घालवता गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्‍या. गडाच्‍या रक्षणकार्यात हातभार लावा !

राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या दुर्बलतेची उदाहरणे !

औरंगजेबाच्‍या थडग्‍यावर लाखांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या घरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च; मग गड-दुर्गांकडेच दुर्लक्ष का ? जेथे शिवरायांचे पाय लागले, जेथे मावळ्‍यांचे रक्‍त सांडले, त्‍या भूमीचा आदर पैशांनी होणारा नाही; परंतु पैशांनी जे होईल, ते करणे, हे शासनकर्त्‍यांचे कर्तव्‍य नाही का?

हिंदूंचा स्‍वाभिमान दडपण्‍याचे सुनियोजित षड्‌यंत्र !

शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्‍यात हिंदुत्‍वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्‍या या शक्‍तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्‍यंत्र आहे. शिवरायांना इस्‍लामप्रिय दाखवण्‍याचेही त्‍यांचे षड्‍यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्‍यासाठी संघटित व्‍हा !

छत्रपती शिवरायांच्‍या मावळ्‍यांच्‍या वंशजांचे मनोगत !

‘विशाळगड कृती रक्षण समिती’च्‍या पाठपुराव्‍यामुळे सरकार आणि पुरातत्‍व विभाग यांना जाग आली ! – संदेश देशपांडे (बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज)

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !

पुरातत्‍व विभाग कुणाचा वारसा जपते – शिवरायांचा कि मोगलांचा ?

शिवप्रेमींना गड-दुर्ग म्‍हणजे शिवरायांच्‍या पराक्रमाची प्रतीके आणि आपला वैभवशाली इतिहास वाटतो; मात्र पुरातत्‍व विभागाला तसे वाटत नाही, हे त्‍याच्‍या निष्‍क्रीयतेचे कारण आहे. पुरातत्‍व विभाग किती टोकाच्‍या असंवेदनशीलतेपर्यंत पोचला आहे, हे या लेखाच्‍या माध्‍यमातून समजून घेऊया. त्‍यामुळे भविष्‍यात गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी धोरणात्‍मक उपाययोजना आखणे सुलभ होईल !

गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत-खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले .

यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ८ दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासनाच्या आश्वासनामुळे शिवप्रेमींचे आंदोलन स्थगित

आम्ही करत असलेले आंदोलन वैयक्तिक नसून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या गडांविषयी आहे. छत्रपतींच्या गडांच्या एका दगडालाही कुणी हात लावू नये, असे कडक कायदे करावेत, अशी आमची शासनाला विनंती आहे.

गडांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे ! – रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी गडांचे जतन आणि संवर्धन करण्यास माझ्या शासनाने प्राधान्य दिले आहे- राज्यपाल रमेश बैस

नगर येथे शिवजयंती साजरी केली म्हणून ११ धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

असे व्हायला नगर भारतात आहे कि पाकमध्ये ? धर्मांधांच्या या मुजोरीविषयी आता कुणीच का बोलत नाही ? अशांना तात्काळ अटक होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी समस्त हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !