श्रीकांत अनिल शिर्के ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्काराचे मानकरी !
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
नारगोलकर कुटुंबीय आणि महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित शिवतृतीया महोत्सवात देण्यात येणारा महाराष्ट्रातील ‘नवोदित शाहीर प्रेरणा’ पुरस्कार सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला.
शिवनेरी गडावर फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या तिथीला शिवजयंती सोहळा पार पडला. मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या काळातील सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या नियमानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते.
छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥
कवी भूषण म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी वेद-पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर देवीचेनाम कायम ठेवले. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचेही रक्षण केले. मोगलांना थोपवले.
‘शिवराय’ या ४ अक्षरी मंत्रानी अवघ्या युवा पिढीमधील शौर्याला शतकानुशतके प्रेरणा दिली. तिथीनुसार कि दिनांकानुसार, हे सोडाच ज्याच्या हृदयात छत्रपती शिवरायांचा जन्म प्रत्येक दिवशी होतो, या शिवरुद्राच्या अस्तित्वाने ज्याच्या हृदयात देव, देश आणि धर्म यांचा विचार ओतप्रोत भारवलेला असतो आणि जो यांवर होणार्या आघातांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी शिवशक्तीच्या असीम शौर्याने सिद्ध असतो, तो खरा मावळा !
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापनेचा होता. समर्थ रामदास स्वामींनी या परिस्थितीचे वर्णन करतांना ‘म्लेंछ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड।’, असे म्हटले आहे. हे परकियांचे आक्रमण उघड-उघड धर्मांध होते.