विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक उभारा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून तेथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पराक्रमाचे भव्य स्मारक उभारा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘शिवप्रभूंच्या विशाळगडाचे इस्लामीकरण रोखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’चर्चासत्र ! 

कोरोना नियमावलीचा अवलंब करत ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा !

कोरोना नियमावलीचा अवलंब करत ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा !

गत ७ वर्षांपासून चालू असलेली ‘शिवसमर्थ प्रेरणा दिना’ची परंपरा या वर्षीही अखंडित राहिली आहे. कोरोना नियमावलीचा अवलंब करत २४ मे या दिवशी चाफळ येथील श्रीराम मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिंगणवाडी येथे नेत मोठ्या उत्साहात ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ साजरा केला.

कठीण परिस्थितीत आत्मबळाद्वारे गरुड भरारी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज !

कठीण परिस्थितीत आत्मबळाद्वारे गरुड भरारी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज !

२० वर्षांच्या अविरत कष्टाने उभारलेले जे गमावले होते, ते पुढील केवळ १ वर्षात पुन्हा मिळवले. इतकेच नाही, तर त्या शत्रूलाही आपल्या अतुल पराक्रमाने खडे चारले. पुढच्या ८ वर्षांतच जे गमावले त्यांच्यासह ३६० गड उभे केले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुटुंबप्रमुख जेवढ्या कष्टाच्या यातना भोगेल, तेवढे त्याचे कुटुंब सुखी होत जाते. अगदी तसेच बुवा, साधु आणि संत जेवढे दुःख सहन करतील, तेवढ्या संख्येने समाज सुखी होतो.

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा !

करवीर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

हिंदु राष्ट्रविरांना श्रीविष्णूच्या धर्मध्वजाचे आवाहन !

हिंदु राष्ट्रविरांना श्रीविष्णूच्या धर्मध्वजाचे आवाहन !

१ मे या दिवशी असलेल्या महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने… राष्ट्र आणि महाराष्ट्र या संकल्पनेशी मी लहानपणापासून जोडला गेलो. माझा मोठा काका महाराष्ट्र मुक्तीसंग्रामात हुतात्मा झाला आणि आमचे पूर्ण घर महाराष्ट्राला जोडले गेले. त्यामुळे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व याचे बाळकडू परात्पर गुरुदेवांनी लहानपणापासूनच देण्याचे नियोजन केले होते. जसे शिवराय महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे होतेच, तसेच ते संपूर्ण हिंदुस्थानाचेही आहेत. श्रीगुरूंनीच … Read more

महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा प्राचीन इतिहास अन् त्यांची थोरवी !

महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा प्राचीन इतिहास अन् त्यांची थोरवी !

ही मराठीची जी माहिती आहे, ती आपल्या पुढच्या युवा पिढीला, लहान मुलांना लहानपणापासून जर शाळेमध्ये शिकवली, तर मग त्यांना मराठीविषयी आत्मियता राहील.

स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्‍चय !

स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्‍चय !

जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य

समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.