हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

जमाव तुमच्यावर चालून आला, तर पोलीस वाचवणार नाहीत, त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या आणि धनुष्यबाण ठेवा !

जमाव तुमच्यावर चालून आला, तर पोलीस वाचवणार नाहीत, त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या आणि धनुष्यबाण ठेवा !

घरात शीतपेयांच्या बाटल्या, तसेच खरे धनुष्यबाण ठेवा. जर तुमची गल्ली किंवा परिसर यांमध्ये किंवा घरावर अचानक जमाव चालून आला, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का ?

शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !

शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !

भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणांचे प्रकरण

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

देहली दंगल !

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर अल्पसंख्यांकांकडून आक्रमण होणारा एकमेव देश भारत ! असे प्रकार रोखून हिंदूंचे हित साधण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्याय नाही !

कर्नाटकातील पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न स्वामीजी यांचे परखड प्रश्‍न

कर्नाटकातील पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्न स्वामीजी यांचे परखड प्रश्‍न

सर्वांना समाजात शांतता आणि सौहार्दता हवी आहे; परंतु एकीकडून आमच्या उत्सवाला विरोध केला जातो. हा कोणता न्याय आहे ?, आमच्यावर इतके आघात होत असतांना ‘हिंदूंनीच सदैव नमते घ्यायचे’, अशी इच्छा बाळगणे, हा कोणता न्याय आहे ?

वडोदरा (गुजरात) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

वडोदरा (गुजरात) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंसाचार

गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर आक्रमण करण्यासे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर उत्तराखंड, देहली आणि आंध्रप्रदेश या ३ राज्यांत धर्मांधांनी आक्रमण केले, तर कर्नाटकात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यावरून धर्मांधांनी हनुमान मंदिराची तोडफोड केली.