केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला संरक्षण देण्यात अपयशी !

केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु समाजाने प्रतिकार केल्याविना सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु समाजाने प्रतिकार केल्याविना सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.

पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे.

पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे.

पाकमध्ये असलेले हिंदूंचे प्रमाण २२ टक्क्यांवरून थेट ३ टक्क्यांपर्यंत घटले आहे. तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे पाकमधील अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले.

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम !

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये गेल्या १-२ मासांपासून हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. हे पहाता राजस्थान दुसरे काश्मीर होत आहे का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास आश्‍चर्य वाटू नये !

ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल ! – भाजपचे माजी आमदार संगीत सोम

ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल ! – भाजपचे माजी आमदार संगीत सोम

संगीत सोम म्हणाले मुसलमान आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या आहेत, त्या परत घेण्याची वेळ आता आली आहे.

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

गेल्या मासाभरात राजस्थानमध्ये हिंदूंवर आक्रमण होण्याची ही चौथी घटना आहे. काँग्रेसचे राज्य असल्यावर हिंदूंवर कसे आघात होतात, हे लक्षात घ्या !

पुन्हा ताजमहाल !

पुन्हा ताजमहाल !

तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?