श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

श्रीरामनवमीच्या वेळी आक्रमण झाल्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतरही धर्मांधांनी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही आक्रमण करून हिंदूंचा ‘आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हेच दाखवून दिले आहे. ही मानसिकता नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

खंबात (गुजरात) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्याचा कट विदेशात रचला गेल्याचे उघड !

धर्मांधांकडून इतकी सिद्धता करण्यात आली असतांना पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना ही माहिती आधीच का मिळाली नाही ? गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना असा हलगर्जीपणा होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

हिंदूंची मिरवणूक काढली जात असतांना पोलिसांनी त्याला संरक्षण का दिले नाही, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे ! तसेच या निष्काळजीपणाला उत्तरदायी असणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे !

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

गेली ७४ वर्षे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे लाड पुरवल्यामुळेच आज ते डोईजड झाले आहेत. ते पोलीस अधिकार्‍यांनाही जुमानत नाहीत, हे देशासाठी लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’

(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, तर प्रत्येक धर्मियाला राज्यघटनेने देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे जर हिंदू पालन करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने तात्काळ हिंदूंचे रक्षण करून त्यांना पलायन करण्यापासून परावृत्त करावे !

दंगली आणि हतबल पोलीस !

दंगली आणि हतबल पोलीस !

धर्मांधच सर्वत्र दंगली घडवत असतांना आणि हिंदूऐक्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता निर्माण झाली असतांना सुजात यांनी अशी विधाने करणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदूंनो, काळ कठीण आहे, यातून तरून जाण्यासाठी स्वतःला शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवा !

जोडा (ओडिशा) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

जोडा (ओडिशा) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडच्या रुद्रनाथ मंदिरात तोडफोड !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !