काश्मीरमधून विस्थापित केलेल्या हिंदूंची परवड !
काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती यांचे लिखाण
काश्मिरी छावण्यांतील निर्वासितांच्या दुःस्थितीविषयी जम्मूतील ‘द शॅडो’ या दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार किंग्ज सी भारती यांचे लिखाण
धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही कारण चालते, त्याचेच हे एक उदाहरण !
जेव्हा हिंदु तरुणी मुसलमान तरुणाशी विवाह करते, तेव्हा ते ‘प्रेम’ असते आणि जेव्हा मुसलमान तरुणी हिंदु तरुणाशी विवाह करतो, तेव्हा तो धर्मांधांच्या दृष्टीने ‘धर्मद्रोह’ असतो आणि त्याची शिक्षा हिंदु तरुणाला अशा प्रकारचे भोगावी लागते !
असे व्हायला जोधपूर भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ?
राजस्थानमध्ये हिंदूंवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा !
चटगाव (बांगलादेश) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘इफ्तार पार्टी’त सहभागी न झाल्यावरून ‘बांगलादेश हिंदु बौद्ध ईसाई ओक्या परिषदे’चे दक्षिण चटगावचे उपाध्यक्ष श्री. जितेंद्र गुहा यांना धर्मांधांकडून एका झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.
हिंदूंच्या शोभायात्रांवर देशातील विविध भागांत जीवघेणी आक्रमणे झाली, तरी पुरोगाम्यांच्या गोटात मात्र स्मशानशांतता; पण देहलीतील जहांगीरपुरीमध्ये अनधिकृत कारवायांवर बुलडोझरची चाहूल लागताच…
हिंदूंनी रामनवमी साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढल्या; पण या शोभायात्रांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये धर्मांधांकडून दगडफेक आणि शस्त्रांस्त्रांसह आक्रमणे झाली.
याचा अर्थ गरीब मुसलमान हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करतात, हे स्पष्ट होते !
पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आता १ टक्काच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत.