धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ ‘अक्कलकोट बंद’ला १०० टक्के प्रतिसाद !
अक्कलकोट बंद करण्याची वेळ येईपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही ?
अक्कलकोट बंद करण्याची वेळ येईपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही ?
‘२१ जानेवारी २०२४ च्या रात्री पनवेल रेल्वेस्थानकावर भगवे ध्वज लावण्यास धर्मांध मुसलमानांनी केलेला विरोध आणि मीरा रोड येथे शोभायात्रा मिरवणुकीवर केलेले आक्रमण यानंतर २२ जानेवारी या दिवशी …
मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. १५ पैकी ८ आरोपींनी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते, तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना साहाय्य केले होते.
मुसलमान कारागृह अधीक्षकांच्या चिथावणीवरून आक्रमण करण्यात आल्याचा होत आहे आरोप !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे, या सर्व घटनांवर सध्या तरी एकमेव उपाय आहे !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी असा त्याग करणार्यांमुळेच देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याखेरीज रहाणार नाही !
गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान धमकी देत आक्रमणे करत असतील, तर यावरून आता हिंदूंना केवळ संघटित होणेच नाही, तर स्वरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याचीही आवश्यकता आहे, हेच दिसून येते.
श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर आता धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी रामभक्तीसमवेत स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे !
भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे हिंदूंना पत्रकार परिषदेद्वारे आवाहन
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.