महाकुंभमेळ्यात प्रदर्शनाद्वारे विस्थापित काश्मिरी हिंदूंनी मांडली अनन्वित अत्याचारांची भीषणता !

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी चर्चा होते; परंतु त्या पुढे जाऊन काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हायला हवे. काश्मिरी हिंदू विविध राज्यांत जाऊन शिक्षण घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत.

Minor Hindu Girl Murdered : बांगलादेशातील मौलवी बाजारात अल्पवयीन हिंदु मुलीची निर्घृण हत्या

बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती !

महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणू ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

हिरवा रंग धारण करणार्‍या सापाची वळवळ थांबवावी. गोवंशियांच्या होणार्‍या हत्या थांबवा, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. येथे आयोजित हिंदु धर्मसभेत ते बोलत होते.

छत्रपती शिवप्रभु आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी पराक्रमाने राखलेल्या हिंदु धर्माचे रक्षण करणे हे हिंदूंचे कर्तव्य ! – डॉ. हेमंत चाळके

बहुसंख्यांक मुसलमान असलेला पाकिस्तान जर इस्लामी राष्ट्र होऊ शकते, तर बहुसंख्यांक हिंदू असलेला भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे अपेक्षित होते; मात्र मूठभर नेत्यांच्या हट्टाने हा देश निधर्मी घोषित केला गेला.

सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

हिंदूंच्या मठ-मंदिरांवर मिरवणुकांवर आक्रमणे केली तरी हिंदू संघटित होऊन त्याला प्रतिकार करत नाहीत. तेथे त्यांची सहिष्णु आणि संकुचित वृत्ती आड येते.

हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी ! – पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणारे डॉ. ओमेंद्र रत्नू

हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली.

Dr. Omendra Ratnu : हिंदु समाजाने पाकिस्तानी हिंदूंसाठी पुढे यावे !

क्रिकेट, बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी) अशा गोष्टींत अडकलेला हिंदु समाज बलात्कार होणार्‍या हिंदु मुलींसाठी किती पुढाकार घेतो ? आज पाकिस्तानातील १ कोटी हिंदु समाज पशूसारखे जीवन जगत आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्री चंद्रोदय मंदिर, वृंदावन

काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर अन्याय, इतर राज्यांत हिंदूंची स्थिती याची महत्त्वपूर्ण माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे, तसेच सनातन धर्म याची सर्व माहिती प्रदर्शनातून सहजपणे घेता येईल.

गोमांस शिजवण्यास विरोध केल्याने मुसलमान कुटुंबाने केली हिंदु वृद्धाची हत्या !

काश्मीरच नाही, तर बरेली आणि देशातील अन्य ठिकाणेही हिंदूंसाठी असुरक्षित झाली असून आता हिंदूंनी कुठे पलायन करायचे ? ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

अशाने पुढे मुसलमान ‘अलीगड’ पाकिस्तानचा भाग असल्याचे घोषित करतील !

अलीगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील दाऊदपूर कोटा या मुसलमानबहुल गावात हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘विक्रीसाठी घर’ अशी भित्तीपत्रके लावून गाव सोडण्याची सिद्धता चालू केली आहे. या कुटुंबांचा आरोप आहे की, स्थानिक मुसलमान त्यांना सतत त्रास देत आहेत.