सिद्धपेट (तेलंगाणा) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कोमुरावेल्ली मंदिराबाहेर भाविकांवर पोलिसांचा लाठीमार !
रस्ता अडवून नमाजपठण करणार्यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
रस्ता अडवून नमाजपठण करणार्यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.
बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.
तेलंगाणामधील हिंदु संघटनांचे जिल्हाधिकार्यांकडे निवेदन
जर ही वस्ती अनधिकृत असेल, तर सरकारने या हिंदूंना अद्याप कायदेशीर घरे का दिली नाहीत ?
बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !
उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरितच रहाणार !
एरव्ही भगवद्गीता, योगासने शिकवण्याचा कुणा शाळेने निर्णय घेतला, तर पुरो(अधो)गामी जमात ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची आरोळी ठोकतात. आता मात्र यांपैकी कुणीही चकार शब्द काढत नाही, हे जाणा !
अकबरला महान म्हणणार्यांना चपराक ! केंद्र सरकारने त्याच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांमधूनही मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळून त्यांची आक्रमक आणि अत्याचारी मानसिकता यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे !
बंगालची वाटचाल दुसर्या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’