‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण ! 

भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी संबंध असतो का ? याविषयी श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानातील काही सूत्रे आपण १६.२.२०२५ या दिवशी पाहिली. त्यापुढील सूत्रे येथे दिली आहेत.

आध्‍यात्मिक पातळीविषयीचे अध्‍यात्‍मशास्‍त्र आणि ज्ञानयोगातील अवतार सिद्धांतानुसार व्‍याख्‍या अन् त्‍यामागील शास्‍त्र

अध्‍यात्‍मशास्‍त्र प्रायोगिक आणि अद्वैताशी निगडित संकल्‍पना आहे. यामुळे त्यात गुरु आणि शिष्य असे दोन घटक असून शिष्याला गुरूंमध्ये सर्व देवतांची आणि पुढे स्वतःमध्ये गुरुतत्त्वाची अनुभूती येऊन अद्वैताकडे जाता येते. याउलट ज्ञानयोग विवेचनात्मक असून ‘ज्ञान हेच गुरु’, असे त्याचे तत्त्व असल्याने चराचरात देवत्वाची व्याख्‍या करून त्याची अनुभूती घेता येते. अध्यात्‍मशास्त्र आकाशतत्त्वाशी, तर ज्ञानयोग तेजतत्त्वाशी संबंधित आहे.

‘भाषा आणि तिची लिपी यांचा परस्परांशी असलेला संबंध, भाषा सात्त्विक होण्यासाठी आवश्यक असलेले घटक अन् संस्कृत भाषेची निर्मिती’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

संस्कृत भाषा पृथ्वीवर ऋषिमुनींच्या माध्यमातून अवतरित झाली आहे. पृथ्वीवरील आणि देवलोकांतील संस्कृत भाषा यांत भिन्नता आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान चूक कि बरोबर, हे कळण्यागामील अध्यात्मशास्त्र !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही; पण त्यांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान ‘चुकीचे आहे कि बरोबर आहे ?’, हे कळते. यागामील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याविषयी श्री. राम होनप यांना देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

तीन नद्यांच्या संगमामुळे प्रयागराजला ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. ‘या महाकुंभमेळ्यात सूक्ष्मातून काय घडते ?’, याचे मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे. या लेखाचा काही भाग ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी प्रसिद्ध झाला. आज उर्वरित भाग पाहूया.

वर्ष २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याविषयी श्री. राम होनप यांना देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

१२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर १४४ वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. तेथे गंगा आणि यमुना या नद्या आहेत, तसेच पौराणिक कथेनुसार ‘सरस्वती नदीही तेथे येते’, असे मानले जाते. या तीन नद्यांच्या संगमामुळे प्रयागराजला ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. ‘या महाकुंभमेळ्यात सूक्ष्मातून काय घडते ?’, याचे मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोग’, या साधनामार्गाचे विश्लेषण !

अष्टांग साधना साधकांनी आयुष्यभर कृतीत आणणे, म्हणजे ‘गुरुकृपायोग साधणे’ होय.’

वर्ष २०२५ मध्ये तीर्थराज प्रयाग येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याचे दैवी स्वरूप आणि आध्यात्मिक महत्त्व !

१३ जानेवारीपासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मला काही प्रश्न पडले. त्यानंतर मला प्रश्नांच्या संदर्भात सुचलेली ज्ञानसूत्रे ८ फेब्रुवारीला पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

वर्ष २०२५ मध्ये तीर्थराज प्रयाग येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याचे दैवी स्वरूप आणि आध्यात्मिक महत्त्व !

१३ जानेवारीपासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मला काही प्रश्न पडले. त्यानंतर शिवाच्या जटेमधून वहाणार्‍या गंगेच्या प्रवाहातील एक लहानसा प्रवाह सहस्रारावाटे माझ्या देहात गेला. त्यानंतर मला प्रश्नांच्या संदर्भात सुचलेली ज्ञानसूत्रे ७ फेब्रुवारीला पाहिली. आज पुढील भाग पाहूया.    

वर्ष २०२५ मध्ये तीर्थराज प्रयाग येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याचे दैवी स्वरूप आणि आध्यात्मिक महत्त्व !

‘१३.१.२०२५ पासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली आणि मला पुढील प्रश्न पडले. तेव्हा माझ्या खोलीतील भिंतीवर लावलेल्या शिवाच्या चित्राकडे माझे सहज लक्ष गेले. त्यानंतर शिवाने सूक्ष्मातून माझ्यावर कृपाकटाक्ष टाकला.