‘रथसप्तमी’ या तिथीचे आध्यात्मिक महत्त्व !

‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या बालरूपातील श्रीराममूर्तीची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांना जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भू, भुवर् आणि स्वर्ग या लोकांपर्यंत मर्यादित न रहाता महर्लाेकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.

अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्याने विश्वात रामराज्याची स्थापना होऊन सुवर्णयुगाचा प्रारंभ लवकरच होणार असणे

अयोध्येत श्रीराममंदिराच्या स्थापनेच्या अंतर्गत झालेल्या किंवा होणार्‍या विविध धार्मिक विधींच्या वेळी सूक्ष्मातून घडलेली प्रक्रिया आणि आध्यात्मिक स्तरावर भाविकांना झालेला लाभ !

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्‍या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम !

श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात होणारा ‘किरणोत्‍सव’ म्‍हणजे ‘ज्‍योतीने तेजाची आरती’ करण्‍याप्रमाणे ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’, म्‍हणजे तेजाने तेजाची वृद्धी करण्‍याची प्रक्रिया होत असते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकाला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी देत असलेल्‍या विविध विषयांवरील प्रश्‍नांची जाणवलेली वैशिष्‍ट्ये !

साधक मला विचारतात, ‘‘सध्‍या परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तुला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍यासाठी कोणते प्रश्‍न दिले आहेत ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना काही प्रश्‍न सांगतो. ते ऐकून साधकांनाही आनंद मिळतो.

पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा कुंभ देणे

गोव्‍यात पौर्णमास इष्‍टी झाली. या शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्‍थित होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी यज्ञाच्‍या पवित्र अग्‍नीचे दर्शन घेतले. तेव्‍हा यज्ञज्‍वालेतून साक्षात् अग्‍निनारायण प्रगट झाला.

गायनातील आठवा स्‍वर ‘सुगम स्‍वर’, यासंदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण

स्‍वरांमध्‍ये शब्‍द आणि त्‍याचे गायन आहे. ‘सुगम स्‍वरा’त ‘शब्‍द’ त्‍याचा ‘अर्थ’ आणि त्‍यातील ‘तत्त्वे’ यांचे ज्ञान गायकाला होते. हे ज्ञान होण्‍यासाठी गायकाला साधना करावी लागते. गायकाच्‍या ‘विशुद्ध’चक्राची शुद्धी झाल्‍यावर त्‍याच्‍या गायकीतून ‘सुगम स्‍वरा’ची निर्मिती होते.