प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !
देवाला प्रार्थना करत असतांना भाविकांमध्ये ‘याचकभाव’ प्रामुख्याने जागृत झालेला असतो. त्याचप्रमाणे ‘आर्तभाव, समर्पितभाव आणि शरणागतभाव’ हे ३ प्रकारचे भावही भाविकांमध्ये जागृत होतात.
देवाला प्रार्थना करत असतांना भाविकांमध्ये ‘याचकभाव’ प्रामुख्याने जागृत झालेला असतो. त्याचप्रमाणे ‘आर्तभाव, समर्पितभाव आणि शरणागतभाव’ हे ३ प्रकारचे भावही भाविकांमध्ये जागृत होतात.
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे परम निष्काम भक्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी कधीच विठ्ठलाला वैयक्तिक उद्देशांसाठी प्रार्थना केली नाही…
‘३.५.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आज (२९.४.२०२६) वातावरणात नेहमीपेक्षा आनंद जास्त प्रमाणात आहे. माझी शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही, तो माझ्या मनालाही जाणवत आहे. याचा अर्थ सूक्ष्म-स्तरावर रामराज्य स्थापनेचे कार्य आता व्यवस्थित चालू आहे.
सदर लेखाच्या ३.७.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ध्यानयोगानुसार प्राप्त होणार्या विविध अवस्था, तसेच पतंजलि ऋषि आणि आद्य शंकराचार्य यांच्या मतानुसार प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या समाधी अवस्था, यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
पृथ्वीवरील सर्वांत सात्त्विक देश ‘भारत’ हा आहे. इतर सर्व देश रज-तमप्रधान आहेत. मुलगा विदेशात रहातो, म्हणजेच विदेशातील रज-तमाने प्रदूषित अशा वातावरणात रहात असतो. त्यामुळे त्याच्यावर अनिष्ट संस्कार होतात…
२.७.२०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘आध्यात्मिक पातळीनुसार जिवाच्या कार्यरत असणार्या विविध प्रकारच्या कुंडलिनी नाड्या आणि विविध प्रकारचे तेजोमंडल’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
१.७.२०२६ या दिवशी ‘आध्यात्मिक पातळीमुळे जिवाला प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या आनंदावस्था, जिवाची कार्यरत असणारी विविध प्रकारची बुद्धी आणि विविध प्रकारच्या वाणी’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
आध्यात्मिक पातळीमुळे जिवाला प्राप्त होणार्या विविध प्रकारच्या आनंदावस्था, जिवाची कार्यरत असणारी विविध प्रकारची बुद्धी आणि जिवाच्या कार्यरत असणार्या विविध प्रकारच्या वाणी यांविषयीचे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान येथे दिले आहे.
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.
जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि वाईट शक्ती यांच्यातील सूक्ष्म युद्धाचा परिणाम म्हणून वातावरण नकारात्मक बनते, तेव्हा शीतकरण यंत्रातील चैतन्याचे रूपांतर संगीतमय नादात होते…