आसिफने लावले हिंदु संघटनांच्या नावे मुसलमानांना धमकी देणारे फलक !

गुरुग्राममध्ये विश्‍व हिंदु परिषद (विहिंप) आणि बजरंग दल यांना अपकीर्त करण्याचे मुसलमानांनी रचलेले षड्यंत्र उघड झाले आहे. येथील आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाने विहिंप आणि बजरंग दल यांच्या नावाने शहरात फलक  लावले.

कोल्‍हापूर महापालिकेला भाविकांनी दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्ती ओढ्यात टाकण्‍याचा प्रयत्न झाल्‍याने तणाव !

भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्‍हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्‍यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्‍त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्‍यात. त्‍यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल !

ब्रिटनने १२ खलिस्तानी आतंकवाद्यांना केली अटक, ४० जणांचे व्हिसा रहित !

भारताच्या परराष्ट्रनीतीचाच हा विजय आहे. भारताने अशाच प्रकारे आक्रमक धोरण राबवून खलिस्तान्यांना आश्रय देणार्‍या देशांवर दबाव आणल्यास खलिस्तानांवर वचक बसवणे भारताला शक्य होईल !

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

कर्नाटकमध्ये गोमांस घेऊन जाणार्‍या चारचाकी वाहनाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावली आग !

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्‍या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?

पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या महाबळेश्वरच्या ३ जणांना अटक

महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत का ? असतील तर नेमकी त्यांची शिकार कुणी केली ? राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघाच्या कातड्याची आणि नखांची तस्करी होत असतांना वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी अनभिज्ञ कसे ?

पुणे येथे गणेशोत्सवाच्या गर्दीत भ्रमणभाष चोरट्यास अटक !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवातही चोरी केली जात आहे, हे दुर्दैवी !

बस्ती (उत्तरप्रदेश) येथे घरात घुसून महिलेवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांनाही धर्मांधांची हिंदुद्वेषी वळवळ अद्याप थांबलेली नाही. यासाठी सरकारने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांध मुसलमानांनी तोडले !

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !