आतंकवाद्यांना धर्म असतो !
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
अल् कायदाचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळी ते टिकवण्यासाठी हिंदूंच्या नावाने मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न अल् कायदा करत आहे; मात्र इस्लामी देश आणि मुसलमान त्याला भीक घालणार नाही, हेही तितेकच खरे आहे; कारण असे करणे त्यांच्यासाठी तोट्याचेच आहे !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा नेहमीच अवमान होत असतो आणि हिंदूंवर आक्रमण होत असतात. हे लक्षात घेऊन अशा सरकारला घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
विहिंपकडून हनुमान चालीसाचे पठण करून विरोध
बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्यातील बोयलवीर गावामध्ये २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु तरुण बबलू चंद्र शिल याचे इस्लामी कट्टरवाद्यांनी अपहरण केले.
‘ओवैसी आणि मुसलमान यांच्या विरुद्ध बोलल्यास तुम्हाला बाँबने उडवून देऊ’, अशी धमकी प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना मिळाली आहे. ‘दिनेश’ असे नाव सांगून दुबई येथून ही धमकी देण्यात आली.
अशा पुरो(अधो)गामी शिक्षकांचे कधी ख्रिस्ती किंवा इस्लाम पंथांमधील रूढी, परंपरा किंवा त्यांचे धर्मग्रंथ यांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?
हिंदूंचे संत-महंत, साधू, पुजारी आणि कथाकार यांना संपवण्याचा कट रचला जात आहे, हे पुन्हा एका समोर आले आहे. अशी धमकी देणार्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे विविध माध्यमांतून धर्मांतर केले जात आहे, हे जगजाहीर असतांना त्याला अजूनही पायबंद घातला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !
मुसलमानबहुल बांगलादेश आणि पाकिस्तान येतील अल्पसंख्यांक हिंदू भारताकडे आशेचा किरण म्हणून पहात असतात. त्यांना भारताकडून अशी वागणूक मिळणे अपेक्षित नाही !